शासनाकडून शाळेत किंवा अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना खिचडी दिली जाते. याची संपूर्ण जबाबदारी शाळेत कार्यरत मुख्याध्यापक किंवा अंगणवाडी सेविकेकडे दिली आहे. ...
जीवनातील प्रत्त्येक टप्प्यात मानसाला स्पर्धेला सामोरे जावे लागते. या स्पर्धेत कधी विजय होतो, तर कधी पराजय. या दोन्ही परिस्थितीतून माणूस हा घडत जातो. ...
परिसरातील मालीजुंगा येथील नाल्यातून रेतीचा अवैधरित्या उपसा सुरूच असल्याचे चित्र आहे. या प्रकाराकडे मात्र वन विभागाचे दुर्लक्ष असल्याने शासनाचा मात्र लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. ...