पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिरडी बांधण्याचे काम सुरू होते. असे असतानाही ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले. त्यांनी गावापासून १० किमी दूर असलेल्या बूथवर जाऊन आणि काही वेळ रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. ...
भाजपने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांना सोबत घेतले. त्यांच्यात ठरल्यानुसार अपक्षाला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन सभापतीपदे मिळणार आहेत. अर्थ व बांधकाम सभापतीपद भाजप स्वत:कडे ठेवणार आहे, तर शिक्षण व आरोग्य आणि ...
आधार क्रमांकानुसार नोंदणी झाल्यानंतर पडताळणीत राज्यभरात जवळपास २४ लाख विद्यार्थी बोगस आढळले आहेत. यात गोंदिया जिल्ह्यातील आठ हजार २७८ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड डबल दाखवत असल्याने हे विद्यार्थी बोगस आहेत काय, याचा शोध घेण्याचे पत्र गोंदिया जिल्ह्याती ...
अति मद्य सेवन करून त्याने घराची वाट न धरता आपल्या शेतशिवाराची वाट धरली. कोणतेही टेन्शन, त्रास, कर्जबाजारीपणा नसताना सुद्धा गुलाबने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेऊन शेतामध्ये गेला. गळफास घेण्यापूर्वी त्याने पत्नी आशाला मोबाईलवरून फोन करून ‘हे माझे शे ...
जीवाला आघात पोहोचविणारा फोन येताच पत्नीने गुलाबच्या मोठ्या भावाला लगेच फोन करून माहिती सांगितली. भाऊ मंगेश हेमणे यांनी दोघांना सोबतीला घेऊन शेतीकडे धाव घेतली. परंतु, घटनास्थळी पोहोचेपर्यंत गुलाबची प्राणज्योत मालवली होती. ...
रविवारी सायंकाळच्या सुमारास घराशेजारील आब्यांच्या झाडावर बिबट बस्तान मांडून बसला होता. अचानक शेजारच्यांना झाडावर बिबट्याचे दर्शन झाले. गावात याची वार्ता पसरताच बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी केली होती. लोकांच्या गोंधळामुळे बिबट्याने आपला मोर ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात धान खरेदी केली जाते. केंद्र सरकारची एजन्सी म्हणून राज्य सरकार धान खरेदी करीत असते; पण यंदा प्रथमच केंद्र सरकारने रब्बीतील धान खरेदीसाठी मर्यादा ठरवून दिली आहे. ...
शेतकऱ्याला व्यापारी होता आले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सरकारने याकडे दुर्लक्ष केले. व्यापारी मोठे झाले, शेतकरी आहे तिथेच आहे. जो जोखीम पत्करतो, तो नफा कमावतो. यावर्षी टरबूज पीक घेणारे श्रीमंत झाले. आम्हाला धानाच्या मानसिकतेतून बाहेर पडून पीकबद ...
शेतीत फायदा होत नसल्याने या व्यवसायात गुंतवणूक करणे उत्तम राहील असे वाटून, मागील काही दिवसात लांजी आणि सालेकसा तालुक्यात अनेक शेतकरी आपली शेतजमीन विकायला निघाले. परंतु शेती खरेदी करणारा कोणी मिळत नसताना चिटफंड व्यवसायिकांच्या एजंटाने त्यांची शेती खरे ...