ग्रामीण भागात रोजगाराच्या फारशा संधी उपलब्ध नसल्याने, येथील जनता लगतच्या वनांवर अवलंबून असते. गौण वनोपज गोळा करणे हा येथील जनतेचा मुख्य व्यवसाय आहे. त्यातल्या त्यात तेंदुपाने गोळा करणे, हा उन्हाळ्याच्या दिवसात एक महिना चालणारा व्यवसाय आहे. या व्यवसाय ...
शहरातील जुन्या उड्डाणपुलाच्या खाली भांडे, कपडे धुणे आणि साफसफाई करण्याचे काम करणाऱ्या मजुरांचे सुमारे ५० कुटुंबीय गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वास्तव करीत आहे; मात्र जुन्या पुलाला पाडण्याचे काम सुरू असल्याने त्यांची घरे हटविण्याची गरज आहे. अशात रविवार ...
गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाकडून केली जाते. महामंडळाच्या धान विक्री केंद्रावर या वर्षी प्रतिक्विंटल १९६० रुपये याप्रमाणे धानखरेदी झाली. परंतु, गेल्या वर्षी दिलेला प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस या वर्षी ...
केंद्र शासनाने यंदा राज्याला रब्बी हंगामात धान खरेदीसाठी ११ लाख क्विंटलची मर्यादा ठरवून दिली होती; पण प्रत्यक्ष उत्पादनाच्या तुलनेत ही मर्यादा फारच अल्प असल्याने यावर आरोप -प्रत्यारोप आणि टीका झाली. त्यानंतर ३ जून रोजी केंद्र सरकारने राज्यातील ९ धान ...
ठाणेदाराच्या हिटलरशाही धोरणामुळे पोलीस कर्मचारी तणावात काम करीत आहेत. यातूनच नीतू चौधरी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. या प्रकरणाची सखोल, नि:ष्पक्ष चौकशी दुसऱ्या यंत्रणेकडून करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने पोलीस ...
सध्या शासकीय धान खरेदी केंद्रावर रब्बीतील धान खरेदी सुरू आहे. रब्बीसाठी धानखरेदीची मर्यादा केंद्र सरकारने ठरवून दिली असून, यामुळे ७० सहकारी संस्थांनी धान खरेदीला सुरुवातच केलेली नाही; तर सध्या स्थितीत ४८ धान खरेदी केंद्र सुरू झाले असृून, या केंद्राव ...
शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून २६ मे रोजी व्हिडिओद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अर्वाच्च आणि गलिच्छ शब्दांत वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे देशाच्या पंतप्रधानांच्या प्रतिमेची तसेच देशाची बदनामी होत ...
या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर बऱ्याच शेतकऱ्यांना इंटरनेट आणि केवायसी करण्याचे संकेतस्थळ बराच वेळ बंद राहत असल्याने ३१ मेपर्यंत केवायसी करता आले नाही. याचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यां ...