दिव्यांचा मंद प्रकाश व आकाशदिव्यांचा लखलखाट याशिवाय दिवाळीचा सण साजराच होऊ शकत नाही. म्हणूनच सध्या गोंदियाकरांची या साहित्यांच्या खरेदीसाठी धावपळ सुरू आहे. ...
जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात मात्र जनतेची दिशाभूल केली. शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य नागरिकांना दिलेल्या एकाही आश्वासनाची अद्यापही पूर्तत: केली नाही. ...
१३ आॅक्टोबर वेळ दुपारी ४ वाजताची. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या विविध कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी नेहमीप्रमाणेच आपल्या कार्यालयीन कामात व्यस्त असताना अचानक .... ...
यंदा पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्रावर रोवणीच झाली नसल्याचा अंदाज वर्तविला जात होता. जिल्हा परिषद कृषी विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालात ६२ हजार हेक्टर क्षेत्र पडीक असल्याचे म्हटले आहे. ...
बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री करण्याचे प्रकरण सर्वत्र गाजत आहे. शासनाने सुध्दा कृषी केंद्राची तपासणी करुन कीटकनाशकांची चाचपणी करण्याचे निर्देश दिले आहे. ...
महिला बचत गटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाल्यास महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास मदत होईल. ...
येथील वॉर्ड क्रमांक ५ म्हणजेचे कुंभार मोहल्ला ७० वर्षानंतरही विकासापासून वंचितच आहे. शासन आणि प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे येथील कुंभार नागरिकांच्या समस्या कायम आहेत. ...
अपघात झाल्यास, आजारी पडल्यास पैसा नाही म्हणून उपचार थांबविले जात नाही. प्राधान्यक्रम ठरवून आपण पैसा खर्च करतो. शौचालय केवळ एका व्यक्तीच्या सोयीनेच नव्हे तर संबंध गावाच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. ...