महाराष्टÑ राज्य सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीद्वारे शिक्षकांच्या विविध मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी (दि.४) मोर्चा काढण्यात आला. ...
आज पर्यावरणाचा असमतोल निर्माण झाला आहे. त्याचे परिणाम जीवनसृष्टीवर होत आहे. बदलत्या वातावरणामुळे वृक्षांचे संवर्धन आणि संरक्षण करणे काळाची गरज आहे. ...
बल्लारशहा-गोंदिया दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाडीवर विद्युत वाहिनीचा खांब पडल्याने काही काळ ही गाडी येथे अडकून पडली. या मार्गावर असलेल्या पांढरी ते पिंडकेपार दरम्यान ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली. ...
गोंदिया ते बल्हारशा लोहमार्गावर असलेले सौंदड रेल्वे स्थानक हे ब्रिटिश कालीन आहे. चारही दिशांना प्रवास करण्यासाठी सौंदड केंद्रबिंद असल्याने येथे प्रवाशांची गर्दी असते. ...
वादळीवाºयातील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी शासनाने अखेर २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी जिल्हाधिकाºयांना प्राप्त झाला आहे. ...