कन्हाळगाव येथील शामसुंदर खुणे या शेतकºयाने शेतात उत्पादित केलेले धानपीक निकृष्ट दर्जाचे असल्याचे दर्शवून त्यांचे धान खरेदी करण्यास नकार देत चक्क परत करण्यात आले. ...
गोंदिया तालुक्यातील धामनेवाडा (एकोडी) येथे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीेत विजयी उमेदवारास पराभूत व पराभूत उमेदवाराला विजयी दाखविल्याच्या प्रकरणावरुन मंगळवारी गोंदिया तहसील कार्यालयात ... ...
उर्जा सुरक्षेच्या दृष्टीने तसेच शेतकºयांची वीज बिलापासून सुटका व्हावी या उद्देशातून केंद्र शासन शेतकºयांसाठी राबवित असलेल्या ‘सौर कृषी पंप योजने’चा जिल्ह्यात शुभारंभ झाला आहे. ...
तिरोडा शहरापासून अडीच किमी. अंतरावर असलेल्या ग्राम गराडा (काशिघाट तीर्थक्षेत्र) येथे २५ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या कोल्हापूरी बंधाºयाचे काम .... ...
वर्तमान परिस्थितीमध्ये शेतीचा लागवड खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे. त्या खर्चामुळे शेती परवडत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो. पर्यायाने विदर्भातला शेतकरी आत्महत्या करतो. ...
तालुक्यातील सर्वाधिक शेतकºयांनी कमी पावसामुळे यावर्षी आपल्या शेतात धान रोवणी केली नाही. अशा परिस्थितीची माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी या भागाचा दौरा केला. ...
राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने रक्ताच्या नात्यातील जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे कुटूंबातील सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचा घेतलेला निर्णय आदिवासी विकास विभागात लागू करु नये,.... ...
ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४९ तलावांतून गाळ काढण्याचे कार्य योजनेच्या पहिल्या वर्षात करण्यात आले आहे. ...