महसूल मंडळांवर आधारीत पिकांची पैसेवारी व पीक विमा योजनेची ब्रिटिशकालीन पध्दतीत बदल करण्याची मागणी लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली होती. ...
न्यायालयाच्या परवानगी नंतर नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा २७ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली. पाच विषयांवर बोलाविण्यात आलेल्या या सभेत पाच मिनिटांतच निर्णय घेण्यात आला. ...
राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची प्रसिद्धी केल्यामुळे ‘लोकमत समाचार’चे पत्रकार मुकेश शर्मा यांना सन २०१५ या वर्षाचा जिल्हास्तरीय द्वितीय पुण्यश्लोक.... ...
जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी करीत ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ व ओबीसी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. ...
येथील इटियाडोह विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. देखभाल व दुरूस्ती करण्यासाठी निधी नसल्याने वाईट अवस्था होत असल्याची कबुली इडियाडोह सिंचन विभागातील अधिकाºयांनी दिली. ...