मुख्य बाजारपेठेतील जुन्या गांधी चौकातील सुमारे शंभर वर्षे जुन्या जीर्ण झालेल्या बीडी कारखाना इमारतीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून सदर इमारत त्वरित पाडण्यात यावी,.... ...
लगतच्या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीवर पूल तयार करण्यात यावे. या मागणीसाठी येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची .... ...
तालुका विधी सेवा समिती सडक-अर्जुनीच्या वतीने दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) सडक-अर्जुनी येथील न्यायदान कक्षामध्ये राष्ट्रीय विधी सेवा दिवस साजरा करण्यात आला. ...
दोन सख्ख्या भावांना पैशाचे आमिष देऊन त्यांचा तीन अज्ञात व्यक्तींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवरीपासून काही अंतरावर असलेल्या धोबीसराड येथे १४ नोव्हेबरला घडली;..... ...
नोव्हेंबर महिना अर्धा संपल्यानंतरही जिल्ह्यातील एकाही शेतकºयाच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेमुळे पुन्हा रक्कम जमा होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. ...
यंदा जिल्ह्यात सर्वत्र अनियमित पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. ज्या शेतीला सिंचनाची सोय आहे तेथेच पीक दिसत आहे. परंतु ते सुद्धा मावा, तुडतुडा या कीडरोगाने नष्ट झाले आहे. ...
जिल्ह्यातील शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची संगणक व इंटरनेट व्यवस्था उपलब्ध न करता शिक्षकांच्या पगार बिलांसह सांख्यिकीय व इतर सर्व माहिती मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन मागविली जात आहे. ...