कमी पावसामुळे यंदा पाणी टंचाईचे सावट दिसत असून अशात तालुक्यातील एकाही गावात पाण्याची कमी होऊ नये. तालुक्यात पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी लागल्यास यापेक्षा खेदजनक बाब राहणार नाही. ...
अल्पशी शेती व रोजगार हमीचे काम यातून कुटुंबातील पाच जणांचा उदरनिर्वाह सांभाळणे कठिण जात होते. अशातच सालेकसा तालुक्यातील ग्राम निंबा येथील एकता स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सदस्य पुष्पलता टेकचंद कटरे यांनी गटातून कर्ज घेवून म्हशी खरेदी केल्या. ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत या शर्तीने पुढे राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. याअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील १०६९ शाळा डिजिटल झाल्या व जिल्हा डिजिटलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर र ...
जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रूपयांची मदत व धानाला प्रती क्विंटल ५०० रूपये बोनस देण्याची मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेच्या हिवाळी सत्रात राज्य सरकारकडे केली आहे. ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळ कार्यालयाकडून गोंदिया रेल्वे स्थानकाबाबत ‘पब्लिक डिमांड’ काय आहे, याबाबत स्थानिक रेल्वे प्रशासनाला विचारणा करण्यात आली. त्याबाबत येथील जनतेच्या मागण्या मंडळ कार्यालयास कळविण्यात आल्या आहेत. ...
आज तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून गावागावांत आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. कारण, आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा आहे. ...
७-१२ व खसऱ्यातील चकबंदी नंतर रेकॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात त्रृट्या असल्याने या विषयाला घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेच्या हिवाळी सत्रादरम्यान भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब काळे,..... ...
शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र उघडले आहेत. मात्र तालुक्यातील १० केंद्रांवर बारदाना नसल्यामुळे धान विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा बारदाना केंद्रावर घेतला जात आहे. ...
रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठीचा खड्डेमुक्त महाराष्ट्र हा राज्य सरकारचा विशेष कार्यक्रम जिल्ह्यात काही प्रमाणात तरी फेल ठरल्याचे दिसून येत आहे. कारण, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,.... ...