वार्षिकोत्सवाचा उद्देश जेथे विद्यार्थ्यांत आत्मसंयम, समन्वय, विद्यालयाच्या प्रगतीत सहकार्य व पालकांशी संपर्क साधून त्यांना पाल्यांची माहिती प्रदान करणे असतो. तेथेच वार्षिकोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा प्रदर्शीत करता येत असतानाच द ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रात गोंडगोवारी जमात अस्तित्वात नाही. अनुसूचीमध्ये गोवारी हेच गोंडगोवारी आहेत. ही बाब काही आदिवासी नेत्यांच्या दबावामुळे शासन स्वीकारायला तयार नाही. गोवारी जमातीतील गैरआदिवासी दर्शवून त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक ...
दररोज आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. निसर्गात घडणाऱ्या घटनांविषयी उत्सुकता बाळगणे व ते जाणून घेण्याची उत्कंठा शिगेला पोहोचणे यातूनच विज्ञानाची निर्मिती होते. अनादी काळापासून विज्ञान हे सर्वव्यापी आहे. ...
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांच्या अध्यक्षतेत तालुक्यातील कृषी मित्रांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...
धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक हे धान आहे. त्यामुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था देखील बहुतांशी धानावरच अवलंबून आहे. आधुनिकतेच्या या जगात आज प्रत्येकाला घाई झालेली आहे. ...
शेतकऱ्यांची हितेशी असल्याचे सांगत असलेल्या सरकारच्या कथनी व करनीत फरक असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त असल्याचा आरोप माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केला. ...
मानवी जीवनात सुख-दु:ख, यशापयश या दोन्हीही गोष्टी आहे. म्हणूनच जीवनाला अर्थ आहे, अन्यथा जीवन नीरस झाले असते. संकटे, अपयश यांनी खचून न जाता जीवनात यशाची वाट शोधायची असते. ...
शिक्षणासोबत विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावा. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सुप्तगुण व कला प्रदर्शित होतात. त्यामुळे स्रेहसंमेलनातूनही विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो, असे मत माजी आमदार केशव मानकर यांनी व् ...
गोंदियाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प घेऊन आम्ही सत्तेत आलो. काही लोकांनी आम्हाला न्यायालयीन प्रकरणात गोवल्याने त्यात ९ महिने गेले. मात्र आता आम्ही पूर्ण ताकदीने शहराच्या विकासाकरिता मैदानात उतरलो आहोत. आम्ही शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे ...
केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकारने २०२२ पर्यंत पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सर्वांना घरे देण्याचा संकल्प केला आहे. सडक-अर्जुनी तालुक्याच्या डोंगरगाव येथील इंदिरा यशवंत कोरे (५५) या निराधार महिलेची मागील पाच वर्षांपासून घरकुलासाठी पायपीट सुरू आहे, अस ...