प्रत्येकाने स्वावलंबीपणे आपले जीवन जगले पाहिजे. यासाठी श्रमाची गरज असून श्रमदारन हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार कल्याण डहाट यांनी केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्व धर्माचा समन्वय साधण्यासाठी सामुदायीक प्रार्थना सुरू केली. जगात विश्वशांती नांदावी यासाठी आचार, विचार, व्यवहार बदलवून टाकणाऱ्या प्रार्थनेची सवय मुला-मुलींना लावा. उद्याचे भविष्य असलेल्या च ...
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन अनेक खडतर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असते. समाजातील चांगल्या-वाईट अनुभवांची जाण त्यांच्यासोबत असते. पण विद्यार्थ्यांनी आपले लक्ष्य निर्धारित करुन यशासाठी परीक्षणासह पाच मुलभूत तत्वांचा वापर करुन शैक्षणिक कार्यकाळ पूर्ण ...
सोमवारी (दि.१) भिमा कोरेगाव येथे भिम सैनिकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तालुक्यातील सर्व बौद्ध समाजाच्यावतीने मंगळवारी (दि.२) निषेध मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. ...
‘हे धरण आपले, या तलावातील पाणी आपले’ ही जाण शेतकऱ्यांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशातून पाटबंधारे विभागाने पाणी वापर संस्था स्थापन करण्याचा कायदा सन २००५ मध्ये पारित केला. या कायद्यानुसार, जिल्ह्यातील बाघ प्रकल्पांतर्गत सालेकसा, आमगाव व गोंदिया या ती ...
गोंदिया-बल्लारशा रेल्वे गाडीच्या धडकेत दोन हरीण ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.१) सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावरील पिंडकेपार रेल्वे स्थानकाजवळ घडली. ...
शासन लोककल्याणाच्या विविध योजना अमंलात आणते. परंतु त्या योजनांना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पाहेचविण्याचे काम प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे असते. ...