सदैव तत्पर राहून नागरिकांचे संरक्षण करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. पोलिसांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षीत असल्याची भावना निर्माण होते. पोलीस व नागरिक यांच्यात मैत्रीपूर्ण स्नेहभाव निर्माण झाल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होऊ शकेल. ...
लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : आंबेनाला लघु प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येईल. यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी भरला असून गुगलद्वारे सर्वेक्षण होणे बाकी आहे. उशीर का होईना हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्या ...
शेतात लावलेल्या तुरीच्या झाडांचे हरिण व रानडुकरांनी शेतात धुमाकुळ घालून फस्त केल्या. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. ...
ग्रामीण क्षेत्र ही प्रतिभावान खेळाडूंची खाण आहे. परंतु तेथील खेळाडूंना संधी व मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या प्रतिभा दडपल्या जात आहेत. प्रतिभावंत खेळाडू आणि विशेषत: महिलांना खेळाची संधी उपलब्ध करुन देऊन मागील सात वर्षांपाूसन खेळाडू घडविणाऱ् ...
शहरातील रेलटोली येथील मालधक्का हड्डीटोली येथे स्थांनातरीत करा, रेल्वे स्थानकावरील समस्या मार्गी लावण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दक्षिण पूर्व-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सोईन यांना दिलेल्या निवेदनातून केली. ...
संवैधानिक विरोधी काम करणाऱ्या केंद्र शासनाने युवक, शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब, शेत मजुरांसाठी, सुशिक्षीत बेरोजगारांसाठी व महिलांच्या न्याय हक्कासाठी माझ्या लढवय्या वृत्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा दिला. जनतेचा माझ्यावर अस ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत भरनोली परिसरातील आदिवासी व इतर मजुरांकडून सन २०१५ ते सन २०१७ या कालावधीत तेंदूपत्ता तोडून संकलनाचे कार्य वनविभागाने करवून घेतले. परंतु वनविभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे सदर मजुरांना बोनसची रक्कम अजुन ...
शहरातील वाढत्या अतिक्रमणाची बाब नगर परिषदेने गांर्भियाने घेतली आहे. लवकरच अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात केली जाणार आहे. यासाठी नगर परिषदेने शहरातील दोनशे अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून अतिक्रमण हटविण्यास सांगितले आहे. ...
शेतकऱ्यांना प्रोत्साहन व सबळीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीला सुरूवात करण्यात आली आहे. या गटाचे काम प्रभावशाली करण्यासाठी विशेष उपाय योजना सूचविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सेंद्रीय शेतीसाठी गट स्थापन करणाऱ्या गटांना उत्पन्न दुप्पट वाढविण्याची स ...
शेतात पिकांची राखण करीत असलेल्या शेतकऱ्यांवर अस्वलाने अचानक हल्ला केला. यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि.६) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा येथे घडली. ...