शहरातील काही मोजके रस्ते वगळता सर्वच रस्त्यावर खड्डेच खड्डे आहे. त्यामुळे नेमके रस्त्यांवर खड्डे की खड्डयात रस्ता असा प्रश्न निर्माण होतो. या खड्डयांमुळे ‘ये भाई जरा देख के चलो’ असे म्हणण्याची वेळ वाहन चालक आणि शहरवासीयांवर आली आहे. ...
ग्रामीण भागातील गावागावात मंडई म्हणजे उत्साहाला उधाण आणणारा एका उत्सवच. आधुनिक व गतीमान युगात पारंपारिक उत्सव व संस्कृती लोप पावत चालली आहे. मात्र आजही ग्रामीण भागात मंडईचे आकर्षण कायम आहे. ...
राज्यात शेतकरी, मजूर आणि बेरोजगाराची समस्या भेडसावित आहे. मात्र याकडे विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. संपूर्ण राज्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जीवनमूल्ये जपण्यास सरकार अपयशी ठरल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासच ...
प्रतिभा ही केवळ शहरी विद्यार्थ्यांमध्येच असते असे नाही तर ग्रामीण भागातही आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांतून अनेक विद्यार्थी घडले. आजही उच्चपदावर असलेले बहुतांशी विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकले. ...
जिल्ह्यात ९५५ गावे असून यात ३६ गावे पीक नसलेली आहेत. उर्वरित ९१९ गावांची अंतिम पीक पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी नुकतीच जाहीर करुन प्रस्ताव शासनाच्या महसूल व वनविभागाला सादर केला. या प्रस्तावात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १४८ गावांची पिक पैसेवारी ही ५० ...
तालुक्यातील सांस्कृतिक व क्रीडानगरी मुंडीपार येथे स्वदेशी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे बुधवारी (दि.१०) थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील दहा हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. ...
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) बोअरवेल मागील दोन तीन दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...
‘कशाला करता विषाची परीक्षा, एसटी बरी खाजगी पेक्षा’ ही म्हण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेसाठी उपयुक्त ठरत असून यातूनच प्रवाशांचा एसटी सेवेवरील विश्वास व्यक्त होते. ...
बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आपली ओळख निर्माण करण्याची संधी मिळत असतानाच येथील प्रौढ कबड्डी स्पर्धेत अर्जुनी येथील तर खो-खो स्पर्धेत गोंडमोहाडी येथील संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ...