बच्चे मन के सच्चे होते है. कोशिश करने वालो की हार नही होती. विद्यार्थ्यांनी स्वप्ने मोठी बघावी. हिमालय चढण्याची जिद्द मनात धरायला हवी. आयएएस होण्यासाठी परीक्षा ही मराठीतून सुद्धा देता येते. एका गरिबाचा मुलगाही कलेक्टर बनू शकतो. ...
संपूर्ण मानव कल्याणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म दिला. जगाला तारण्यासाठी बुद्धाच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी धम्मगिरीतून समाजबांधवांचा शैक्षणिक, सांस्कृतीक व धार्मिक विकास साधण्यासाठी तसे कार्यक्रम व उपक्रम राबविले पाहिजे. ...
महाराष्ट्र शासनातर्फे रेशीम उद्योग व तुती लागवडीसाठी शासन उपक्रम राबवित आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी समोर पण येत आहेत. मात्र गोंदिया असा एक जिल्हा आहे की या जिल्ह्यात रेशीम उद्योग व तुती लागवड नाही. ...
मागील अनेक वर्षांपासूनची प्रवासी व तिरोडावासीयांची मागणी धुडकावून लावत रेल्वे प्रशासनाने बेलाटी गावाच्या दिशेने उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू केल्याने नागरिकांनी याला तीव्र विरोध केला आहे. मालगोदामाजवळून रेल्वे ट्रॅकवरून प्रवाशांची बेधडक ये- जा सुरू असत ...
लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधान मंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने शुक्रवारी (दि.१९) सालेकसा तालुक्यातील पिपरीया येथे भेट दिली. येथे सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीच्या का ...
व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक तरुण वाईट मार्गाला लागत आहे. गावातील अवैध धंद्यामुळे वातावरण कलुषीत होवून तंटे निर्माण होतात. यासर्व प्रकारामुळे महिलांमध्ये असुरक्षीतेची भावना निर्माण होत आहे. ...
येथील नगर परिषदेतर्फे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान पोलीस स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटवून येथील दुकानदारांना जि.प. दवाखान्याच्या जुन्या इमारतीच्या परिसरात जागा उपलब्ध करुन देण्यात आली. ...
जिल्ह्यात २१ मे २०१६ रोजी वादळी वाऱ्यांमुळे वित्तहाणी झालेल्या लोकांना विशेष मदत महाराष्ट्र शासनाने दिली आहे. या एकाच दिवशी जिल्ह्यातील ९ हजार ३३४ लोकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला होता. ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील मुरदोली ते गोंगले या रस्त्याच्या दुरूस्तीचे व रस्तालगत असलेले गवत काढण्याचे काम सुरू आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व रोजगार हमी योजनेतंर्गत केले जात आहे. ...
मानव हा आपल्या भाग्याचा शिल्पकार आहे. परंतु हे भाग्य आपोआप निर्माण होत नाही. तर ते स्वत:च्या प्रयत्नाने व कष्टाने जगण्याच्या संघर्षात ज्यांनी स्वत:ची क्षमता सिद्ध केली तो विविध क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवू शकतो. ...