भविष्याच्या काळातील जीवघेण्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा टिकाव लागण्याकरीता या ईवल्यासा बाल मनावर आतापासूनच उत्कृष्ट शिक्षण देऊन घडवायला पाहिजे. येणारा काळ स्पर्धेचा काळ राहणार आहे. त्यामुळे पालकांनाही आता शाळेतील शिक्षण प्रणालीला तपासण्याची गरज आह ...
अनुकंपाधारकांना नगर परिषदेत स्थायी सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी अनुकंपाधारकांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली. त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. ...
आर्थिक उत्पन्नाचे कसलेही साधन नसलेल्या तिरोडा तालुक्याच्या सोनेखारी येथील माधुरी तेजराम धुर्वे यांनी राणी लक्ष्मीबाई स्वयंसहायता महिला बचत गटात प्रवेश केला. गटातून कर्ज घेवून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला व आपला संसार सावरला. ...
नादुरूस्त बोअरवेलमुळे येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात (बीजीडब्ल्यू) पाण्याची समस्या कायम आहे. मागील सहा महिन्यांपासून यावर तोडगा काढण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले नसून रुग्णांच्या नातेवाईकांची पाण्यासाठी भटकंती कायम असल्याचे चित्र आहे. ...
२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अंमलात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहून भारताच्या सर्व जातीधर्मांचे कल्याण केले. बाबासाहेबांनी सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे संविधान लिहून भारत एकसंघ ठेवण्याचे महान कार्य केले,.... ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत कळमना-इतवारी दरम्यान छिंदवाडा आमान परवर्तन तथा इतवारी येथील मोठ्या लाईनच्या कामामुळे २ फेब्रुवारीच्या रात्री १२ ते ३ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजतापर्यंत तसेच २ फेब्रुवारीच्या रात्री १२ ते ४ फेब्रुवारीच् ...
आपला देश विविधतेने नटला आहे. विविध जाती-धर्माचे लोक येथे राहतात. समाजातील लोकांचा विकास करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपापसात सहकार्य व प्रेम भावना निर्माण करण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे. ...
ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. पण काही शिक्षकांचा बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा यामुळे शैक्षणिक दर्जा कमकुवत होत चालला आहे. ...
आदिवासी समाजबांधवाचे श्रद्धास्थान असलेले कचारगड येथे कोया पुनेम महोत्सवानिमित्त बडादेव पूजेत सहभागी होण्यासाठी बुधवारी (दि.३१) माघ पौर्णिमेचे औचित्य साधून देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी भाविक धनेगाव येथे दाखल झाले होते. ...
विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती व सौंदर्याने नटलेल्या गोरेगाव तालुक्यातील मुरदोली जंगल परिसरात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्याच दृष्टीने महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) मुरदोली येथे पर्यटकांसाठी ‘मेगा सर्किट’ उभारण्याचा निर्णय ...