कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय जिल्हा कृषी व पलास महोत्सव नुकतेच पार पडले. महोत्सवाच्या दिमाखदार आयोजनासाठी कृषी विभागाने कुठलीही कसर सोडली नाही. ...
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या पर्यावरण संरक्षण दूत व बॉलीवूड अभिनेत्री दीया मिर्झा यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या (डब्ल्यूटीआय) उन्नत चुलींचे निरीक्षण केले. या चुलीच्या उपयोगामुळे पर्यावरणाचे ...
नगर परिषदेच्या कर वसुलीचे काऊंट डाऊन सुरू झाले असून यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व मागणी असे एकूण नऊ कोटी २० लाख २६ हजार १२५ रूपयांचे टार्गेट आहे. हे टार्गेट सर करण्यासाठी नगर परिषदेने यंदा कठोर पाऊले उचलत कंबर कसली आहे. ...
आश्रम शाळा म्हणजे भावी पिढी घडविणारी संस्था आहे. पौराणिक काळात आश्रमातूनच शिक्षण दिले जात होते. विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे प्रतिपादन गोरेगाव येथील प्रा. किशोर पटले यांनी केले. ...
जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रांपासून वंचित आहेत. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र काढण्यासाठी त्रास सहन करावा लागला. ...
अनेक वर्षापासून तुटपुंज्या वेतनावर इमाने- इतबारे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ फेब्रुवारी रोजी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत नियमित न करण्याचे परिपत्रक काढले. ...