आजचा युवा समाजाचा आधारस्तंभ आहे. समाजाला दिशा देण्याची जबाबदारी युवकांची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीचे होते. त्यांचे विचार सर्व दूर पोहोचविण्यासाठी साहित्य संमेलन हे प्रभावी माध्यम आहे. ...
येथील पलटू पहाडीवर मागील काही महिन्यांपासून गिट्टीचे अवैधपणे खनन सुरु आहे. महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सदर पहाडीवर मोठ्या वृक्षांचे जंगल आहे. ...
घरात अठराविश्वे दारिद्रय, हातात कवडी नाही. परंतु गर्भाशयाचा कर्करोग झाल्याने ती उपचारासाठी बाई गंगाबाई स्त्री रूगणालयात आली. मात्र सदर महिलेवर मागील सहा दिवसांपासून उपचार करण्यात आला नव्हता. ...
अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र बरेच विद्यार्थी मोबाईलचा योग्य वापर करण्याऐवजी त्याचा दुरूपयोगच अधिक करीत आहे. यामुळे काही अप्रिय घटना सुद्धा घडल्या आहेत. ...
शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालयाने गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन व तिर्थक्षेत्र विकासासाठी १५ कोटी रु पयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीतून जिल्ह्यातील पर्यटन विकासाची विविध विकास कामे करण्यात येणार आहे. ...
जिल्हा परिषद सभापतींना खाते वाटप व्हायचे असतानाच आरोग्य विभागाच्या पत्रिकेत या सभापतींचा खात्यांसह उल्लेख असल्याने आरोग्य विभागाने खातेवाटपाचे कार्य उरकून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
देव किंवा धर्माच्या नावे कोणीही शोषण करीत असेल तर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार शिक्षेची तरतूद केलेली आहे. त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा दूर करुन देशाला बलवान बनविणे काळाची गरज आहे,..... ...
राज्य शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळांमध्ये शासनाने नवीन निकष लावून अनेक शाळा बंद पाडल्या. कर्मचाऱ्यांना काम नाही, वेतन नाही, ही अट लावून कर्मचाऱ्यांवर समस्यांचा डोंगर उभा केला. ...
१ जून २०१७ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चा व रस्ता रोको प्रकरणी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी (दि.९) येथील न्यायालयात जावून जामीन घेतला. ...
शैक्षणिक सत्र संपत येत असताना नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जोडे व मोजे वाटप करण्यात आले. त्यामुळे नगर परिषद शिक्षण विभागाच्या या अजब कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...