वीज चोरी व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीज जोडणी घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. त्यानुसार, जिल्हयातील दोन हजार ७७९ शेतकºयांनी कृषी पंप जोडणीसाठी डिमांड भरले आहे. ...
शहरातील नागरिकांना हेल्मेट संदर्भात जागृत करण्यासाठी मंगळवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता जिल्हा वाहतूक पोलिसांकडून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत १५० पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. ...
सर्पदंशाने रविवारी (दि.१४) मृत्यू झालेल्या एका आठ वर्षीय बालकाला चोवीस तासात जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्याला सोमवारी (दि.१५) रात्री ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला. ...
सर्प दंशाने मृत्यू झालेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुवैदिक डॉक्टरांना गोरेगाव पोलिसांनी सोमवारी (दि.१५) रात्री ताब्यात घेतले. यामुळे नागरिकांनी मंगळवारी (दि.१६) सकाळी १० वाजता गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. ...
मृत मुलाला जिवंत करण्याची हमी बालाघाट येथील डॉक्टरांच्या चमूने दिल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणारा मृतदेह स्मशानघाटावरून घरी आणण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घोटी येथे सोमवारी (दि.१५)उघडकीस आला. ...
जिल्ह्यात दरवर्षी दीडशे लोक रस्ता अपघातात मृत्यू पावतात. त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्तींचा अवकाळी मृत्यू होतो. वाहन चालक प्राणास मुकू नयेत, यासाठी मोटारसायकल चाल ...
भाविकांच्या नवसाला पावणारी माता म्हणून येथील इंगळे चौकातील दुर्गा देवीची ख्याती आहे. याची प्रचिती यंदाही आली असून मनोकामना पूर्ण झाल्याने दोन भाविकांनी चांदीचे दोन ताट चढविले असतानाच आता एक भाविक मातेला ११ तोळ्यांचा सोन्याचा राणीहार चढविणार आहे. ...
गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणारी जि.प.वरिष्ठ प्राथमिक डिजीटल शाळा निंबा येथे शिक्षण विभागाने सहा महिन्याचा कालावधी लोटूनही शिक्षकांची नियुक्ती केली नाही. त्यामुळे संतप्त पालकांनी सोमवार (दि.१५) पासून आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले. तसेच जोपर्य ...
गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणारी जि.प.वरिष्ठ प्राथमिक डिजीटल शाळा निंबा येथे शिक्षण विभागाने सहा महिन्याचा कालावधी लोटूनही शिक्षकांची नियुक्ती केली नाही. त्यामुळे संतप्त पालकांनी सोमवार (दि.१५) पासून आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले. तसेच जोपर्य ...
वीज चोरीच्या प्रकारांवर अंकुश बसावा यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून जिल्ह्यात सातत्याने मोहिम राबविली जात आहे. यांतर्गत महावितरणने जिल्ह्यात वीज चोरीचे ३९० प्रकरण नोंद केले आहेत. विशेष म्हणजे, यातील २३१ प्रकरणांत वीज विभागाने ३२.२० लाखांच ...