तालुक्यात नवेगावबांध व इटियाडोह हे दोन मोठे जलाशय आहेत. या दोन जलाशयातील पाण्याची पातळी खालावली आहे. या जलाशयांवर चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यावर येत्या आठवडाभरात जलसंकट उद्भवण्याची दाट ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ६८.४६ टक्के लागला असून नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. गोंदिया जिल्ह्याचा निकाल ६८.४६ टक्के लागला असून गोंदिया जिल्ह्याने नागपूर विभागात दुसरे स्थान पटकाविले आहे. ...
केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय पात्रता परीक्षेत जिल्ह्यातील अतिदुर्गम व ग्रामीण क्षेत्रातील ५७ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषदेच्यावतीने गौरव करण्यात आला. ...
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा), तालुका कृषी अधिकारी कार्यालय सालेकसा अंतर्गत तालुक्यातील शेतकरी मित्रांची खरीप हंगामपूर्व आढावा सभा घेण्यात आली. सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी, तांत्रिक कृषी सहायक पी.आर.कोकाटे उपस्थित होते. ...
शहर आणि जिल्ह्यातील काही नामाकिंत इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून दरवर्षी सक्तीच्या नावावर दहा टक्के शैक्षणिक शुल्क वाढ केली जात आहे. तर शाळेतूनच पाठ्यपुस्तके घेण्याची विद्यार्थ्यांना सक्ती करुन त्यांची लूट केली जात आहे. ...
जवळील ग्राम चुटिया येथील रहिवासी यादवराव देवीलाल टेंभरे यांच्या घरातील धानाच्या कोठाराला आग लागली. ही शुक्रवारी (दि.७) सकाळी ९ वाजता दरम्यान लागलेल्या या आगीत कोठारातील धान, शेतीचे साहित्य जळाल्याने त्यांचे सुमारे सात लाख रूपयांचे नुकसान झाले. ...
जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांना १५ मार्च रोजी गिधाडी येथील कंत्राटदार प्रेमलाल मन्साराम शेंडे (५२) यांच्याकडून १ लाख २५ हजार रुपयांची लाच खासगी इसम फनिंद्र मुलचंद पटले (३०) रा. आंबेतलाव याच्या माध्यमातून घेतांना अटक करण्यात आ ...
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे या दोन्ही जिल्ह्यातील ९० हजार हेक्टर शेत जमिन सिंचनाखाली येण्याचा मार् ...
खासगी शाळांकडून मनमर्जी कारभार सुरू असून शिक्षणाधिकारी काहीच कारवाई करीत नसल्याने गुरूवारपासून जन आंदोलन समितीच्या सदस्यांनी जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीसमोर उपोषणाला सुरूवात केली. ...