सडक अर्जुनी तालुक्यातील काही कृषी केंद्र संचालकांनी बियाणांवर सूट देण्याच्या नावाखाली कूपन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने याची नोंद घेवून सदर कृषी केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटी ...
गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान सुपरिचीत आहे. या राष्ट्रीय उद्यानातील निसर्ग वैभव संपन्न ऐतिहासीक मालगुजारी तलावातील बीसी कांदे हे मागील ५० वर्षांपासून तलावात नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत. या बीसी काद्यांमुळे १२ गावातील हजारो कुटुंबांना ...
भारतीय राज्यघटना ही भारतीयांसाठी एक महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून देशात लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आली आहे.लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून न्यायपालिका ही नि:पक्षपणे न्याय देण्याचे काम करते. मार्ग काढला तर निश्चितच मार्ग निघतो. ...
हाताला काम नसलेल्या महिलांना बचत गट तयार करून दिले. बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन आपली आर्थिक प्रगती साधण्यात गोंदिया जिल्ह्यातील ६८ हजार महिला यशस्वी झाल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन आपला रोजगार सुरू केला आहे. ...
गोरेगाव नगरपंचायतच्या एकूण आठ वार्डात सध्या टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योनजा अपयशी ठरल्यानंतर न.प.ने स्वत: पाणी पुरविण्याचे काम प्रस्तावित केले आहे. त्या दिशेने शहरात सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली. लवकरच नग ...
गोरेगाव तालुक्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. प्रती क्विंटल मागे धान कपात करण्याऐवजी प्रती कट्टयामागे धान कपात करुन लूट केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ...
मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात अचानक संख्या वाचनात केलेल्या बदलामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बहुतांश लोकांना ही पध्दती चुकीची वाटत आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. ...
शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे शहरवासीय चांगलेच त्रासले असून त्यांच्या धिराचा बांध तुटत असल्याने ते आता नगर परिषदेकडे तक्रारी करीत आहेत. प्राप्त झालेल्या अशा तक्रारींची दखल घेत नगररचना विभागाचे सभापती सचिन शेंडे यांनी शुक्रवारी (दि.२१) अतिक्रमण हटविण् ...
राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेला दोन वर्षांचा कालावधी लोटला असला तरी याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. परिणामी मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील १२ हजार २८७ शेतकरी कर् ...