शहरं
Join us  
Trending Stories
1
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
4
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
5
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
6
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
7
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
8
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
10
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
11
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
12
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
13
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
14
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
15
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
16
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
17
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
18
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
19
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
20
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
Daily Top 2Weekly Top 5

आता व्यापाऱ्यांना द्यावी लागणार अडत

By admin | Updated: December 22, 2014 22:49 IST

बाजार समितीत धानाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आतापर्यंत अडतीया (दलाल) शेतकऱ्यांकडून अडत (दलाली) घेत होते. मात्र आता व्यापाऱ्यांकडून ही अडत घेण्याचे आदेश पणन संचालकांनी दिले आहे.

पणन संचालकांचे आदेश : व्यापाऱ्यांकडून आज खरेदी बंद
गोंदिया : बाजार समितीत धानाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आतापर्यंत अडतीया (दलाल) शेतकऱ्यांकडून अडत (दलाली) घेत होते. मात्र आता व्यापाऱ्यांकडून ही अडत घेण्याचे आदेश पणन संचालकांनी दिले आहे. त्यामुळे आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांत अडत्यांना व्यापाऱ्यांकडून अडत घ्यावी लागणार आहे. मात्र व्यापाऱ्यांनी या आदेशाचा विरोध केला असून याविरोधात मंगळवारी (दि.२३) व्यापार बंद ठेवला जाणार असल्याची माहिती आहे.
सद्यस्थितीत बाजार समितीतील आडत्यांच्या माध्यमातून होणाऱ्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात अडते (दलाल) शेतकऱ्यांकडून त्याच्या मालाच्या सुमारे तीन टक्के अडत (दलाली) घेत होते. मात्र आता शेतकऱ्यांची आजची परिस्थिती बघता ही अडत शेतकऱ्यांकडून न घेता व्यापाऱ्यांकडून घेण्याचे पणन संचालकांनी २० डिसेंबर रोजी आदेश काढून त्वरीत लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार येथील बाजार समितीत २२ डिसेंबर रोजी संचालकांची सभा घेऊन या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर बाजार समितीतील समस्त व्यापारी व अडत्यांची सभा घेऊन त्यांना याबद्दल माहिती देत आदेशाचे पालन करून त्याला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र व्यापाऱ्यांनी हा प्रकार आपल्यावरील अन्याय असल्याचे सांगत त्याचा विरोध केला. (शहर प्रतिनिधी)