शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

गारपिटीच्या तडाख्याने धानाची लोंब झडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:27 IST

केशोरी : कोरोनाच्या संकटासोबतच शेतकरी वर्गाला अस्मनी संकटाचा सामना करावा लागत आहे. आठवड्याभरापासून निसर्गाचे दुष्टचक्र सुरू आहे. तुफान वादळवारा ...

केशोरी : कोरोनाच्या संकटासोबतच शेतकरी वर्गाला अस्मनी संकटाचा सामना करावा लागत आहे. आठवड्याभरापासून निसर्गाचे दुष्टचक्र सुरू आहे. तुफान वादळवारा व गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी रात्री साडेसातच्या दरम्यान सुसाट वाऱ्यासह गारपिटीने धानपीक मातीमोल झाले. यात हातातोंडाशी आलेले पिकांचे नुकसान झाले.

उन्हाळी धानाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. काही शेतात कापणी, मळणी सुरू झालेली आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकाला निसर्गाच्या दुष्टचक्राने लक्ष्य केले आहे. चार महिन्याच्या मेहनतीनंतर हातात आलेले पीक मातीमोल झालेले पाहून शेतकरी गहिवरला आहे. जवळपास असणाऱ्या गावांना गारपिटीचा तडाका बसला आहे. कच्चा घरांचे नुकसानसुद्धा झालेले आहे. शेतकरी वर्ग आधीच कोरोनाच्या संकटाने आर्थिक विवंचनेत असताना दुष्ट निसर्गाने सुद्धा गारपिटीचा तडाखा देत आणखीनच संकटात टाकलेले आहे.

उनपावसाचा खेळ सुरु असल्याने उभ्या असलेल्या धानाच्या लोंबीचे दाणे आपोआपच कापणी बांधणीच्या वेळी मातीत झडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जात आहे.