शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

१० दिवसांपर्यंत रेल्वे प्रवास प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:11 AM

दपूम रेल्वेच्या बिलासपूर मंडळांतर्गत कतरलिया व जामगाव स्थानकाच्या यार्डाचे आधुनिकीकरण व तिसऱ्या रेल्वे लाईन परियोजनेला जोडण्यासाठी नविनीकरणाचे काम १८ ते २७ जुलैपर्यंत करण्यात येत आहे. त्यामुळे १० दिवसापर्यंत या मार्गावरील प्रवासी गाड्यांचे परिचालन प्रभावित होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दपूम रेल्वेच्या बिलासपूर मंडळांतर्गत कतरलिया व जामगाव स्थानकाच्या यार्डाचे आधुनिकीकरण व तिसऱ्या रेल्वे लाईन परियोजनेला जोडण्यासाठी नविनीकरणाचे काम १८ ते २७ जुलैपर्यंत करण्यात येत आहे. त्यामुळे १० दिवसापर्यंत या मार्गावरील प्रवासी गाड्यांचे परिचालन प्रभावित होणार आहे. गाडी (५८११७/५८११८) झारसुगडा-गोंदिया-झारसुगडा पॅसेंजर, झारसुगडा- बिलासपूर-झारसुगडा दरम्यान सदर १० दिवसपर्यंत रद्द राहील. या कालावधीत सदर गाडीचे परिचालन बिलासपूर-गोंदिया-बिलासपूर दरम्यान निर्धारित वेळेवर होईल. तर गाडी (५८१११/५८११२) टाटानगर-इतवारी-टाटानगर पॅसेंजर, झारसुगडा-इतवारी-झारसुगडा दरम्यान सदर कालावधीत रद्द राहील. या कालावधीत या गाडीचे परिचालन टाटानगर-झारसुगडा-टाटानगर दरम्यान निर्धारित वेळेवर होईल. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाद्वारे १८ त २७ जुलैपर्यंत एकूण १० दिवस गाडी (१२८३४) हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसला झारसुगडा व रायगड दरम्यान पॅसेंजर बनवून चालविण्यात येणार आहे.१५ दिवसांत १६ लाखांची वसुलीमंडळ रेल्वे व्यवस्थापक शोभना बंडोपाध्याय यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांच्या नेतृत्वात, वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाºयांच्या सहकार्याने १ ते १५ जुलैपर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात मंडळातून धावणाऱ्या २६१ प्रवासी गाड्या व मुख्य रेल्वे स्थानकात विना तिकीट अनियमित प्रवास व माल बुक न केलेल्या लगेजचे ५९०६ प्रकरणे नोंदविण्यात आले. त्यांच्याकडून १६ लाख एक हजार ६४० रूपयांची वसुली करण्यात आली. तसेच केरकचरा पसरविणाºयांचे ३६७ प्रकरणे पकडण्यात आले. त्यांच्याकडून ३६ हजार ६५० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :railwayरेल्वे