शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

५२३६ शेतकऱ्यांना मिळाला ‘कृषी संजीवनीं’चा लाभ

By admin | Updated: December 24, 2014 23:01 IST

शेतकऱ्यांवर थकीत असलेल्या वीज बिलाचा भरणा करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना अंमलात आणली. आतापर्यंत

नरेश रहिले - गोंदिया
शेतकऱ्यांवर थकीत असलेल्या वीज बिलाचा भरणा करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना अंमलात आणली. आतापर्यंत जिल्ह्यातील ५ हजार २३६ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांचे बिलावरील व्याजाचे पैस माफ झाले आहे. या योजनेला आता मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कृषी पंपासाठी विद्युत कनेक्शन घेणाऱ्या १२ हजार २५६ ग्राहकांवर पाच कोटी २६ लाख रूपये विज बिलाची थकबाकी होती. शेतकऱ्यांऱ्यावर थकीत असलेल्या बिलाचे व्याज ९५ लाख रूपये तर शासनाकडून भरली जाणारी रक्कम (डिपीसी) १० लाख ५१ हजार रूपये होती. शेतकऱ्यांवर विद्युत बिल थकीत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांचे कनेक्शन कापण्यात आले. शेतकऱ्यांची पिके मरू लागली.
यात शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी संजीवनी योजना अंमलात आणली. या योजनेची अंतिम मुदत आॅक्टोबर २०१४ पर्यंत होती. गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती पाहता आॅक्टोबरच्या अखेरपर्यंत ५ हजार २३६ शेतकऱ्यांनी आपल्या थकीत बिलाचा भरणा या कृषी संजीवनी योजनेच्या माध्यामातून केला.
या ५ हजार २३६ शेतकऱ्यांवर २ कोटी ५० लाखांची थकबाकी होती. यातील ४ लाख ९ हजार डीपीसी व ३४ लाख १० हजार रूपये शेतकऱ्यांचे माफ करण्यात आले. या शेतकऱ्यांनी १ कोटी २५ लाख रूपये विद्युत बिलाचा भरणा करून या योजनेचा लाभ घेतला. परंतु विद्युत बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांपैकी ५० टक्के शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ न घेतल्यामुळे महावितरणने पुन्हा या योजनेच्या मुदतीला वाढ देण्यात आली आहे.