शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

‘एसआयटी’च्या मनात काय आहे?

By admin | Published: May 29, 2017 3:36 AM

खाण घोटाळ्यात समन्स बजावल्यानंतर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि खाण खात्याचे माजी संचालक अरविंद लोलयेकर यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : खाण घोटाळ्यात समन्स बजावल्यानंतर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि खाण खात्याचे माजी संचालक अरविंद लोलयेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतल्यानंतर खाण कंपन्यांचे पदाधिकारी काय करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरले असून त्यावर एसआयटीचीही नीती ठरणार आहे. एसआयटीच्या मनात काय आहे, याचा अंदाज येत नसल्यामुळे खाण कंपन्यांच्या संचालकांनाही धास्ती निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या खनिज घोटाळ्याच्या चौकशीत विशेष तपास पथकाने आठ खाण कंपन्यांना समन्स बजावल्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. अडकलेल्या सर्वांच्याच कोठडीतील चौकशीचा आग्रह आतापर्यंत एसआयटीने धरला आहे. कामत आणि लोलयेकर यांचीही कोठडी हवी असल्याचे प्रतिज्ञापत्र एसआयटीने न्यायालयात सादर केले आहे. नोटिसा बजावताना एसआयटीकडून काही कंपन्यांचे संचालक आणि काही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना चौकशीला बोलावले आहे. त्यामुळे हे अधिकारी थेट चौकशीला हजर राहतील, की त्यापूर्वी खबरदारी म्हणून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतील, याबद्दल उत्सुकता आहे. लुईस बर्जर प्रकरणात चौकशीला बोलावलेले माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांना पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनीच अटक केली होती, तर कामत यांची अटक त्यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यामुळे टळली होती.