सत्तरीत १४४ कलम लागू केले आहे. त्यामुळे आरजीच्या पदयात्रेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ...
ग्रामीण भागातील वनसंपदा तसेच ग्रामीण संस्कृती हीच खरी गोव्याची ओळख आहे, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. ...
पक्षाकडून प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करायला हरकत नाही, असे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. ...
मस्कत, मुंबई, बंगलोर, दिल्ली, हैद्राबाद आणि कोचीनहून गोव्यात येणारी विमानं वळवली... ...
अपघात रोखण्यासाठी गृह, वाहतूक व सार्वजनिक बांधकाम खात्याने संयुक्त उपाययोजना आखल्या आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. ...
राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी गोवा पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. ...
गोवा भाजप पक्षाने बुथ सशक्तीकरण अभियानाला सुरुवात केली आहे. ...
गोव्यातील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांशी दोन होत केले, असे डॉ. विनय मडगावकर म्हणाले. ...
भाषेला समजून घेणे खूप गरजेचे असून वाचन हे बंद होता कामा नये, असा सल्ला मावजो यांनी दिला. ...
बाकी बाब बोरकरांचे 'माझ्या गोव्याच्या भूमीत' हे गीत आणि दामोदर कारे यांच्या 'स्मरुनी गोमंत देवी' या गीतांतला गोवा आता शिल्लकच नाही याची खंत वाटते. ...