शिवोली मतदार संघातील काही भागात मागील महिनाभरापासून होणाऱ्या अनियमीत पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या तेथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातील कार्यालयावर मोर्चा नेला. ...
दक्षिण गोव्यातील चांदर गावाचे पुरातत्व, सांस्कृतिक, स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन गोवा सरकारने या गावाला ‘हेरिटेज व्हिलेज’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
राज्यात रेंट अ कारमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढू लागल्याने या वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला आहे. त्यानुसार रेंट अ कार वाहनांना स्पीड गर्व्हन्स बसवण्याची सक्ती केली आहे. ...