शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

संविधान समाज निर्मितीचे मूल्यशास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 6:00 AM

याप्रसंगी मार्गदर्शन करताना रोहिदास राऊत म्हणाले, भारतीय संविधान हे जगातील सर्वाेत्कृष्ट ग्रंथ आहे. सर्वसामान्यांना संविधानाप्रति जागरूक करणे आवश्यक आहे. संविधानाची उद्देशिका ही मध्यवर्ती संकल्पना असून ही प्रतिज्ञा केवळ म्हणण्यासाठी नाही तर आपल्या जगण्याचा व वागण्याचा विषय आहे.

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : रामनगरात सामाजिक प्रबोधन व्याख्यानमाला व अभिवादन समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय संविधान हे जगातील सर्वाेत्कृष्ट ग्रंथ असून ते सर्व कल्याणकारी समाज निर्मितीचे एक समग्र मूल्यशास्त्र आहे, असा सूर मान्यवरांनी काढला.रामनगरातील पंचशील बौद्ध समाज मंडळाच्या वतीने सामाजिक प्रबोधन व्याख्यानमाला व संविधान अभिवादन कार्यक्रम मंगळवारी घेण्यात आला. पंचशील बुद्ध विहारात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज मंडळाचे अध्यक्ष अनिल बारसागडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत, केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, त्रिशरण महिला मंडळाच्या अध्यक्ष धारा मेश्राम, सचिव सुप्रिया मेश्राम उपस्थित होत्या.याप्रसंगी मार्गदर्शन करताना रोहिदास राऊत म्हणाले, भारतीय संविधान हे जगातील सर्वाेत्कृष्ट ग्रंथ आहे. सर्वसामान्यांना संविधानाप्रति जागरूक करणे आवश्यक आहे. संविधानाची उद्देशिका ही मध्यवर्ती संकल्पना असून ही प्रतिज्ञा केवळ म्हणण्यासाठी नाही तर आपल्या जगण्याचा व वागण्याचा विषय आहे.केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, अनिल बारसागडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान संविधान उद्देशिका लेखन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. या स्पर्धेत अ गटात प्रथम क्रमांक सुमेध शिंपी, द्वितीय मनस्वी बारसागडे, ब गटात प्रथम क्रमांक श्रीती गोवर्धन, द्वितीय क्रमांक प्रीती मेश्राम यांनी पटकाविला. संचालन गौतम डांगे, प्रास्ताविक महेंद्र गेडाम तर आभार राखी गोवर्धन यांनी मानले. दयाल शेंडे, लवकुश भैसारे, आशिष शेंडे, पूनम भोयर, मंगला मानकर, उषा गेडाम, तारा खोब्रागडे, वनिता मोटघरे, वनिता बांबोळे, दर्शना मेश्राम यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिन