शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तेलंगणाचा मार्ग कुलूपबंदच; दोन्ही राज्यातील नागरिकांचा प्रवास थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 13:45 IST

Gadchiroli News अनलॉकची प्रक्रिया राबविताना केंद्र व राज्य शासनाने आंतरराज्य प्रवासावरील बंधने उठविली आहेत. मात्र गोदावरी नदीवरील मेडीगड्डा बॅरेजच्या पुलाचा गेट तेलंगणा प्रशासनाकडून अजूनही कुलूपबंद ठेवला आहे.

ठळक मुद्देमेडीगड्डाचा पूल बंद

महेश आगुला ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अनलॉकची प्रक्रिया राबविताना केंद्र व राज्य शासनाने आंतरराज्य प्रवासावरील बंधने उठविली आहेत. मात्र गोदावरी नदीवरील मेडीगड्डा बॅरेजच्या पुलाचा गेट तेलंगणा प्रशासनाकडून अजूनही कुलूपबंद ठेवला आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना तेलंगणा राज्यात जाणे कठीण झाले आहे.

महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याची दुभाजक असलेल्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने दोन वर्षांपूर्वी मेडीगड्डा बॅरेज बांधले आहे. या बॅरेजला जोडून प्रशस्त पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून चारचाकी, दुचाकी वाहने ये-जा करतात. सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिकांचे नातेवाईक तेलंगणा राज्यातील गावांमध्ये आहेत. काही नागरिकांची शेती सुद्धा तेलंगणा राज्यात आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील नागरिकांची सतत ये-जा सुरू राहते.धोकादायक स्थितीत नागरिकांना बॅरेजवर जाण्यासाठी रोखता यावे, या उद्देशाने पुलावर दोन्ही बाजूला लोखंडी दरवाजा बसविला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचा तेलंगणा राज्यात प्रवेश होऊ नये, यासाठी पुलावरील दरवाजा बंद केला होता. केंद्र शासनाने आंतरराज्यीय प्रवासावरील बंधने उठविल्याला आता दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र अजूनपर्यंत तेलंगणा प्रशासनाने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे दोन्ही राज्यातील नागरिकांचा प्रवास थांबला आहे. बॅरेजमुळे गोदावरी नदीत पाणी असल्याने नावेच्या सहाय्याने सुद्धा नदीतून प्रवास करणे कठीण झाले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस