प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून मुख्यालय सोडून कोरोनाग्रस्त नागपूरमध्ये गेलेल्या आणि तेथून कोणाचीही परवानगी न घेता परत सीमाबंदी पार करून गडचिरोलीत आलेल्या महसूल विभागाच्या दोन कर्मचाºयांवर जिल्हाधिकाऱ्याकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यापैकी एक ...
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शहरी भागातील नागरिकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. मात्र भामरागडसारख्या अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या जीवनावर याचा फारसा परिणाम पडला नाही. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक मोहफूल वेचणीच्या कामात व्यस्त आहेत. ...
कोरोनामुळे सर्वत्र लाकडाऊन व संचारबंदी असताना सकाळी आरमोरी-वडसा मार्गावरील कोसा विकास या गावाजवळ रवी मार्गालगतच्या जंगल परिसरात भाजी म्हणून वापरल्या जाणाऱ्या कुड्याचे फुल तोडण्यासाठी दोन इसम गेले होते. ...
आरमोरी तालुक्यातील कोसा विकासजवळ रवी जंगल परिसरात जंगलात कुड्याची फुले आणण्यासाठी गेलेल्या दोन इसमांपैकी एक जण वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. मात्र त्याच्या साथीदाराने प्रसंगावधान राखत झाडावर चढून आपला जीव वाचविला. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुम ...
लॉकडाऊन व संचारबंदीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारचे आवागमन बंद करण्यात आले आहे. चामोर्शी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या निर्देशानुसार चामोर्शी-मूल मार्गावरील वैैनगंगा नदी ...
अत्यावश्यक सुविधांमध्ये येत असल्याने आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना करून ठराविक कालावधीसाठी ती खुली ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पण या सुविधेचा गैरफायदा घेत जिल्ह्यात अनेक जण किराणा दुकानाआड खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ विकत असल्याचे समोर येत आहे. अश ...
कोरोना व्हायरसचा संसर्ग गडचिरोली जिल्ह्यात होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. केंद्र व राज्य शासनाने सुद्धा लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे. कोरोनाच्या संचारबंदीमुळे जिल्ह्यातील तेंदू संकलन हंगाम लांबणीवर पडला आहे. परिणामी यावर्षी मजुराचा रोजगार हिर ...
गडचिरोली पोलिसांनी कधी दंडुक्यांचा वापर करत तर कधी प्रेमाने नागरिकांना समजावून सांगत २१ दिवसांची संचारबंदी यशस्वीपणे पूर्ण केली. पोलिसांमुळेच संचारबंदी काय असते हे अनेक युवकांना कळले. पोलिसांच्या धाकामुळे नागरिक व दुकानदार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करी ...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू झाल्यानंतर गोरगरीबांची उपासमार होऊ नये म्हणून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य देण्याचे राज्याच्या पुरवठा विभागाने जाहीर केले. गडचिरोली हा धान उत्पादकांचा जिल्हा असल्यामुळे ...