दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात काम करणारे शेकडो मजूर लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. पेंदलकुही येथील सहा मजूर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे कामासाठी गेले होते. यामध्ये तीन महिला व तीन पुरूष मजुरांचा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे वाहन मिळत नसल्याने या मजुरांनी ...
अहेरी तालुका नक्षल प्रभावित आहे. त्यामुळे जंगलात जाऊन कारवाई करणे पोलिसांसाठी धोक्याचे राहत असल्याने याचा गैरफायदा उचलत काही नागरिक जंगलातच मोहफुलाचा सडवा बनवतात. त्यानंतर या सडव्यापासून दारू काढली जाते. दारू काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात सरपणाची गरज भ ...
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील उत्पादित माल बाहेर जिल्ह्यात नेता येत नाही. त्यामुळे पडत्या भागात माल व्यापाऱ्यांना विकावा लागतो. यात शेतकऱ्यांना वाजवी दर मिळत नाही. परिणामी माल सडवण्यापेक्षा विक्री करुन नुकसान सोसावे लागते. ...
जिल्ह्यात लपून छापून किराणा दुकानांमध्ये असे पदार्थ विकले जात आहे. हा प्रकार थांबावा यासाठी मुक्तिपथद्वारे गाव संघटनांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. बुधवारी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दुकानांची तपासणी करून असे साहित्य जप्त करण्यात आले. त्याच ...
भामरागड तालुक्यातील ११ महिला व पुरूष दोन महिन्यापूर्वी मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्याच्या भुपालपल्ली जयशंकर जिल्ह्यातील महादेवपूर गावात गेले होते. कोरोनाच्या संचारबंदीमुळे सदर मजूर महादेवपूर गावातच अडकले. तेलंगणा सरकारने या मजुरांना रेशन व ५ ...
माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील सानगडी येथील लग्न वऱ्हाड शंकरनारायण गरारे यांच्याकडे तर दुसरे वऱ्हाड आंबेडकर वॉर्डमधील कृपाल नीळकंठ सोनोने यांच्याकडे २३ मार्च रोजी आले होते. लग्नानंतर २० ते २५ लोक त्यांच्याकडेच मुक्कामी होते. यादरम्यान लॉकडाऊन सुरू झा ...
जिल्हाधिकारी सिंगला यांनी सर्वप्रथम तहसील कार्यालयात भेट देऊन शासकीय आश्रमशाळेतील विलगीकरण कक्षाची पाहणी केली. शासकीय आश्रमशाळेच्या परिसरात सुरू असलेल्या इमारत बांधकामाची माहिती उपस्थित मजूर व कामगारांकडून जाणून घेतली. त्यानंतर ग्रामीण रूग्णालयाला भे ...
एसआरपीएफची सदर तुकडी दोन महिन्यांंपासून सावरगाव येथे नक्षलविरोधी अभियानासाठी कर्तव्यावर आहे. पीएसआय शिंदे हे अनेक दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे कळते ...
लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण रस्त्याने फिरणाºया नागरिकांची संख्या घटली होती. तालुक्यातील गावांमध्ये नागरिकांनी गावबंदी करून बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारल्याने येथे संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी झाली. परंतु २० एप्रिल नंतर अनेकजण रस ...