चामोर्शी तालुक्यातील •ोंभेंडाळा येथे असलेल्या विश्वशांती विद्यालयातल्या प्रवासी निवारा केंद्रात एका महिलेची प्रसूती बुधवारी झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कामिना मेपाल नन्नावरे असे या महिलेचे नाव आहे. ...
कझाकिस्तान आणि किरगिस्तान या देशातून आलेल्या ५ तबलिगी जमातीच्या लोकांना बुधवारी (दि.२९) गडचिरोली पोलिसांनी अटक केली. विदेशी नागरी अधिनियमाचा भंग आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्याविरूद्ध गेल्या ५ एप्रिल रोजी गुन्हे दाखल केले होते. ...
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनाही निवेदन देण्यात आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस.पी.चडगुलवार, अध्यक्ष लतिप पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदना ...
रवीकुमार डेंगानी यांच्या गोदाममधून तीन ट्रॅक्टर प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले. याची किंमत १ लाख २० हजार रुपये आहे. त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लक्ष्मी प्रोव्हीजनमधून सुगंधित तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ व खर्रापन्नी जप्त कर ...
विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट अंतराचा नियम पाळून ग्रामसभेत नक्षल गावबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावात नक्षलवाद्यांना गावात पाय ठेवू न देणे, कोणत्याही प्रकारची त्यांना मदत न करण्याचे ठरविले. याशिवाय प्रशासनाने किष्टापूर नाल्याच् ...
आठ ग्रा. पं. नी मनरेगाच्या कामांना सुरूवात केली आहे. यात आमगाव येथे ४ कामे, चोप येथे बोडधा ४, विहीरगाव २, सावंगी २, कोंढाळा २ तर पोटगाव येथील २ कामांचा समावेश आहे. याशिवाय घरकूल बांधकाम व सिंचन विहिरींच्या बांधकामावरील मजुरांची मजुरी देखील मनरेगा या ...
वादळामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. तसेच उन्हाळी धान कोसळले. अजूनपर्यंत धान पूर्णपणे भरले नाही. अशातच कोसळल्याने धानाचे लोंब पूर्णपणे भरत नाही. परिणामी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी ल ...
शहरातील किराणा दुकानांतून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होऊ नये, यासाठी मंगळवारी प्रशासन व मुक्तिपथच्या चमूने शहरातील चार दुकानांची झडती घेतली. यावेळी लपवून ठेवलेला तंबाखूजन्य पदार्थांचा साठा सापडला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ...
खरीप हंगामाअगोदर पालकमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याबरोबर सन २०२०-२१ मधील विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील पाऊस जास्त आहे आणि समान कालावधीत पडतो. त्यामुळे खरीप हंगाम चांगल्या प्रकारे होतो. याच ...
मंगळवारी संध्याकाळी आलेल्या तडाखेबंद अवकाळी पावसाने गडचिरोली जिल्ह्यातील मिरची व धानाच्या पिकाला जबरदस्त तडाखा दिला आहे. कापणीला आलेला व कापून ठेवलेल्या धानाच्या ढिगाऱ्यांवर पाऊस कोसळल्याने ते ओलेचिंब झाले आहेत. ...