मुंबई-पुण्याकडून गडचिरोली जिल्हयात आलेल्या आणि प्रशासनाकडून संस्थात्मक विलगिकरणात ठेवलेल्या तीन जणांचे कोरोना नमुने पॉझिटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे. ...
मानवी शरीराचे तापमान १०६ अंश फॅरेनहाईट किंवा ४१ सेल्सिअस अंश इतके वाढते तेव्हा त्याला उष्माघात असे म्हणतात. उष्माघात हा सर्वात गंभीर प्रकार आहे आणि वैद्यकिय आणिबाणी मानले जाते. उष्माघात हा प्रामुख्याने ५० वर्ष वयोगटातील तसेच तरूण वयोगटातील व्यक्तींना ...
सन २०१९-२० या चालू वर्षात कापसाला भाव न मिळणाºया नगदी उत्पन्नाचा लाभ घेण्यासाठी हजारो शेतकरी धानाऐवजी कापसाचा पेरा वाढविला होता. त्यामुळे चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करून उत्पादन घेतले. सुदैवाने च ...
१० वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात २० हजार पेक्षा अधिक हेक्टरवर सोयाबिन पिकाची लागवड केली जात होती. मात्र सोयाबिनला मिळणार कमी भाव, लागवडीचा वाढलेला खर्च, उत्पादनात होत चाललेली घट या सर्व बाबी लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबिनचे क्षेत्र कमी करण्या ...
पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान पथकावर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने (३०) आणि जवान किशोर आत्राम (ब.नं.५२०१) हे शहीद झाले. याशिवाय एक जवान जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी भामरागड उपविभागांतर्गत येणा ...
गडचिरोलीत कोकडी गावापासून एक किमी अंतरावरून गाढवी नदी वाहते. नदी किनाऱ्यावरील वेडाराघू पक्ष्यांनी बिळ तयार केले आहेत. क्षणाक्षणातच जमिनीपासून ५ ते २० फुटावरून सतत गोलगोल उडताना हे पक्षी दिसतात. याच ठिकाणी नदीकाठाच्या पाळीवर मातीत वेडाराघू पक्ष्यांनी ...
सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मुख्यालयी राहून आरोग्य सेवा देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याशी सदर डॉक्टरांनी करारनामा केला आहे. या करारनाम्यातील ...
कोकडी गावापासून एक किमी अंतरावरून गाढवी नदी वाहते. नदी किनाऱ्यावरील वेडाराघू पक्ष्यांनी बिळ तयार केले आहेत. क्षणाक्षणातच जमिनीपासून ५ ते २० फुटावरून सतत गोलगोल उडताना हे पक्षी दिसतात. याच ठिकाणी नदीकाठाच्या पाळीवर मातीत वेडाराघू पक्ष्यांनी शेकडो बिळ ...