वादळामुळे वीज तारांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. परिणामी वीज तारा तुटल्याने भामरागड शहराचा संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला होता. स्थानिक वीज कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तीन ते चार तास तुटलेल्या वीज तारा जोडण्याचे काम ...
शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर काम करण्यासाठी ग्रामपंचायतींना लाखो रुपये उपलब्ध करुन दिले जातात. या निधीचा काही ग्रामपंचायती योग्य नियोजन करुन सोयीसुविधा उपलब्ध करतात. परंतु अनेक ग्रामपंचायती याकडे दुर्लक्ष करतात. विशेषत: आदिवास ...
आदिवासी विकास विभाग व महामंडळाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांमार्फत आदिवासी कुटुंबांचे वैयक्तिक व कौटुंबिक विस्तृत माहिती संकलित करण्यासाठी १० मे पासून सर्वेक्षण सुरू आहे. ...
मुंबई-पुण्याकडून गडचिरोली जिल्हयात आलेल्या आणि प्रशासनाकडून संस्थात्मक विलगिकरणात ठेवलेल्या तीन जणांचे कोरोना नमुने पॉझिटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे. ...
मानवी शरीराचे तापमान १०६ अंश फॅरेनहाईट किंवा ४१ सेल्सिअस अंश इतके वाढते तेव्हा त्याला उष्माघात असे म्हणतात. उष्माघात हा सर्वात गंभीर प्रकार आहे आणि वैद्यकिय आणिबाणी मानले जाते. उष्माघात हा प्रामुख्याने ५० वर्ष वयोगटातील तसेच तरूण वयोगटातील व्यक्तींना ...
सन २०१९-२० या चालू वर्षात कापसाला भाव न मिळणाºया नगदी उत्पन्नाचा लाभ घेण्यासाठी हजारो शेतकरी धानाऐवजी कापसाचा पेरा वाढविला होता. त्यामुळे चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करून उत्पादन घेतले. सुदैवाने च ...
१० वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात २० हजार पेक्षा अधिक हेक्टरवर सोयाबिन पिकाची लागवड केली जात होती. मात्र सोयाबिनला मिळणार कमी भाव, लागवडीचा वाढलेला खर्च, उत्पादनात होत चाललेली घट या सर्व बाबी लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबिनचे क्षेत्र कमी करण्या ...
पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान पथकावर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने (३०) आणि जवान किशोर आत्राम (ब.नं.५२०१) हे शहीद झाले. याशिवाय एक जवान जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी भामरागड उपविभागांतर्गत येणा ...