जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केलेल्या तक्रारीनुसार आरमोरी पोलिसांनी ६ जानेवारी २०२० रोजी भादंवि कलम ४०६, ४६५, ४६८, ४७१, ४२०, १२० (ब) नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी केवळ घनश्याम वासुदेव तिजारे या एकाच आरोपीला ७ जानेवारीला अटक केली होती. मात्र ...
श्याम सुकाजी मानकर (५०) असे अटक केलेल्या हवालदाराचे नाव आहे. सावली तालुक्यातील निफंद्रा येथील एका शेतकऱ्याची शेती गडचिरोली येथे आहे. या शेतीवर दुसऱ्या व्यक्तीने कब्जा केला आहे. हा कब्जा काढावा यासाठी सदर व्यक्तीने गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दा ...
शहरात मोबाईल टॉवर उभारायचे असेल तर त्यासाठी जागेच्या मालकाबरोबरच नगर परिषदेची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश मोबाईल टॉवर कंपन्यांनी नगर परिषदेकडून कोणतीही परवानगी न घेता टॉवर उभारले असल्याचे दिसून येत आहे. आजमितीस गडचिरोली शहरात ३० पेक्षा अधि ...
पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानातील सी-६० पथक गस्त करीत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला पोलिसांनीही गोळीने प्रत्युत्तर देत त्यांचा पाठलाग केला. ...
देसाईगंज तालुक्यात डोंगरमेंढा येथून कुरखेडा तालुक्यात नवरगाव (आंधळी) येथे धान रोवणीच्या कामाकरिता मजूर घेऊन येणारे वाहन उलटल्याने १९ महिला मजूर जखमी झाले. यातील आठ महिलांची प्रकृती गंभीर आहे. सदर अपघात गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास देसाईगंज-कुरख ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : लोकमतचे संस्थापक संपादक आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ... ...
सार्वजनिक बांधकाम विभाग कुरखेडा अंतर्गत कढोलीजवळून वाहणाऱ्या सती नदीवरील पुलाच्या लगतचा भाग पावसाळ्यात वाहून गेला. त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. पूल आणि संरक्षक भिंत यांच्यामधील पोकळी बुजविण्यासाठी नदीकाठावरची माती खोदून ती त्या पोकळीमध्ये ट ...
‘करू जतन वनांचे व पर्यावरणाचे, बदलवू भविष्य जगाचे’ या उक्तीनुसार जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती कोरची, यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ५० हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम मोहगाव येथील नर्सरी पटांगण व परिसरात पार पाडला. या ठिकाणी पहिल्यांदाच सीत ...
वडसा तालुक्यातील डोंगरमेंढा येथून नवरगाव येथे धान रोवणीसाठी मजूर स्त्रियांना घेऊन चाललेल्या टेम्पोला अपघात होऊन त्यात १९ स्त्रिया जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. ...
धान रोवणीचा खर्च वाचविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी आवत्या पद्धतीने धानाची पेरणी केली. मात्र जमिनीत ओलावा कमी असल्याने धान उगवणीवर परिणाम झाला. ओलाव्यातील धान अंकुरले परंतु वरील धान खराब झाले. ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून आवत्या टाकला त्या शेतकऱ्या ...