कामगार, मजूर पुन्हा आपल्या कामावर परतत आहेत. विविध साहित्य, वस्तू व्यापाऱ्यांना खरेदी करण्यासाठी बाहेर पडणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकार १ जुलैपासून काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये सूट देण्याच्या तयारीत आहे ...
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोलीत कोरोनाची स्थिती चांगली आहे. नागरिकांनी केलेले सहकार्य आणि प्रशासनाचे चांगले नियोजन यामुळे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी आहे. शिवाय मृत्यू नगण्य असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापना ...
लॉकडाऊन शिथील केल्यानंतर एसटीने काही प्रमाणात बससेवा सुरू केली आहे. सर्वांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी चालक व वाहकांच्या आगारामार्फत आळीपाळीने ड्युटी लावली जात आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत काही एसटी कर्मचारी गावाकडे गेले हो ते. ते त्याच ठिकाणी अडकून ...
कन्नमवार नगरात तसेच विवेकानंद नगराच्या बोडीच्या पाळीखाली अनेक नागरिकांचे भूखंड आहेत. या परिसरात अनेकांची घरे आहेत. याच परिसरात विनायक कोडापे यांचा भूखंड आहे. पश्चिम दिशेला दुसऱ्या एका व्यक्तीचा भूखंड आहे. दोन्ही भूखंड रिकामे असल्याने पावसाळ्यात चामोर ...
मौशीचक येथे जवळपास ४० व्यक्ती गावठी दारू गाळून त्याची विक्री करतात. आसपासच्या अनेक गावांना या दारूविक्रीचा त्रास सहन करावा लागतो. पाल नदीच्या आश्रयाने अनेक जण मोठ्या प्रमाणात मोहाचा सडवा टाकल्याची माहिती मुक्तिपथ उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांना मिळाली. ...
नगर परिषदेमार्फत सुमारे ५३ लाख रुपये खर्चुन स्मशानभूमीत विविध सुविधांची निर्मिती केली जात आहे. याबाबतचे वृत्त २२ जून रोजी प्रकाशित केले. त्यानंतर आरमोरी येथील नागरिकांनी नगर परिषदेच्या कारभाराबाबत टीका केली आहे. आरमोरी शहराचा विस्तार झपाट्याने होत आह ...
पेरधान पेरणी ही यंत्राद्वारे केली जाते. या पद्धतीत बियाणे व खताच्या मात्रा एकाचवेळी देण्यात येते. त्यामुळे पेरणीच्या दिवसापासून रोप मजबूत होतात. या पद्धतीमुळे रोवणी, निंदन व वखरणी आदी कामांचा खर्च शेतकऱ्यांचा वाचतो. या पद्धतीमुळे बाह्य शेती मशागतीच्य ...
गांधी नगर येथील पूर्वेस रावजी मेश्राम यांचे घर, पश्चिमेला चक्रधर बनकर यांचे घर, उत्तरेला गुलाम आदी यांचे घर तर पश्चिमेला जिल्हा परिषदेच्या शाळेपर्यंतचा परिसर कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. देसाईगंज येथे नवीन एसआरपीएफची बटालियन आली. या सर्वांचे ...