चेकपोस्टवर कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस शिपायाचा त्याच ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना रविवारी दुपारी कुरखेडा मार्गावरील एकलपूरजवळ घडली. ...
गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे भाजप खासदार अशोक नेते यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट बनवून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून केला जात आहे. यासंदर्भात खा.नेते यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ...
सध्या हिवताप रूग्णांची संख्या वाढत असली तरी आजार पूर्णपणे नियंत्रणात आहे. हिवताप कार्यालयामार्फत ११ हंगामी आरटीडब्ल्यू व १ एसएचडब्ल्यू कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. अतिदुर्गम भागात फवारणीचा कार्यक्रम सुरू असून सर्वेक्षण करून मच्छरदाण्यांचे वाटप ...
बारावीच्या निकालामुळे त्यासाठी जिल्हास्तरावरील अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गांसाठी असलेल्या पडताळणी समितीच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रस्ताव येणे सुरू झाले आहे. पण लॉकडाऊनमुळे बसगाड्या बंद असल्यामुळे गडचिरोलीच्या व चंद्रपूर जिल्ह्याच्या ग् ...
लॉकडाऊनध्ये शिथीलता दिल्यानंतर मिटर रिडिंग घेण्यात आली. भरलेली रक्कम वजा करून उर्वरीत तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. वीज बिल जास्त आल्याने अनेकांनी बिल भरलेच नाही. परिणामी या कालावधीतील बिलाची केवळ २९.८५ टक्के एवढीच वसूली झाली आहे. ...
आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गालगत अनेक झाडे रस्त्याच्या बाजूने कललेली आहेत. ही झाडे रस्त्यावर केव्हाही कोसळू शकतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळवाऱ्यासह पाऊस झाल्यास या भागातील अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडण्याची शक्यता आहे. रविवारी पह ...
भामरागड लगत वाहत असलेल्या पामुलगौतम नदीच्या पलिकडे जारेगुडा, गोलागुडा ही गावे आहेत. येथील बहुतांश नागरिक मासेमारीचा व्यवसाय करतात. मासे विकण्यासोबतच इतर कामांसाठी येथील नागरिकांना तालुकास्थळ असलेले भामरागड गाठावे लागते. जारेगुडा ते भामरागड या दोन गाव ...
जागतिक आरोग्य संघटनेनेही वर्तमानपत्रामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची कसलीही भिती मनात न बाळगता लोकांनी वर्तमानपत्रांचे नियमित वाचन करावे आणि आपल्या ज्ञानात भर पाडावी, असे डॉ.कुंभारे म्हणाले. लोकमत वृ ...
स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, आर्थिक चलन वाढावे याकरिता विविध कामे, योजना, प्रकल्प सुरू करण्यासाठी शासन खंबीरपणे जिल्ह्याच्या पाठीमागे आहे, असे पालकमंत्री म्हणाले. वीज, रस्ते, पूल, पिण्याचे पाणी व चांगली आरोग्य सुविधा यामधील प्रत्येक घटकांची अंमलबजा ...