मुळात आता नक्षलवाद्यांची संख्या अतिशय कमी झाली आहे. त्यांच्या चळवळीत जाण्यासाठी युवा वर्ग तयार नाही. त्यामुळे छत्तीसगडमधील लोकांची भरती करून त्यांना इकडे पाठविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण हे करताना गावकऱ्यांशी त्यांचा पूर्वीसारखा संपर्क राहिलेला न ...
अपघातांसाठी वाहतुकीचे नियम न पाळणे, हे मुख्य कारण आहे. यासोबतच रस्त्यांची दुरवस्था हेसुद्धा अपघातासाठी एक कारण ठरते. खड्डेमय रस्त्यातून वेगाने गाडी चालवणे, ओव्हरटेक करताना योग्य ती खबरदारी न घेणे, वळण मार्गावर वेग कमी न करणे आणि अनेक वेळा नियमात गाडी ...
राज्याच्या अनेक शहरांत कोरोना रुग्ण पुन्हा वाढत आहेत. ही बाब विचारात घेता जिल्ह्यातही नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे अन्यथा कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून जिल्ह्यात काही प्रमाणात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. मुख्य ...
मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अपर पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख उपस्थित हाेते. यावेळी घरकुल प्रमाणपत्र व ८१ जणांना जात प्रमा ...