नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. महिनाभर अनेक भाविक व्रतवैकल्य, पूजापाठ व उपास करतात. दर साेमवारी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळते. अनेक जण महिनाभर मांसाहार करीत नाही. तसेच वर्ज्य असलेले कार्यक्रम अथवा समारंभ आयाेजित करीत नाही. ...
धान राेवणी करण्यासाठी ११ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पऱ्हे टाकण्यात आले आहे. राेवणीच्या कामाला सुरुवात करण्यासाठी माेठ्या पावसाची गरज भासते. मात्र अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे शेत सखल भागात तसेच ज्यांच्याकडे सिंचनाची सुव ...
मालेरमाल येथील आनंदाबाई वाटगुरे यांच्या घरासमोर खुशाल कावळे यांनी मुरमुरीकडे जणाऱ्या गावातील रस्त्यावर ट्रॅक्टर ठेवल्याने, शेतावर जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना ... ...
घोट : नजीकच्या रेगडी येथील जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्यावतीने विश्रामगृह बांधण्यात आले; दरम्यान २००६ मध्ये नक्षलवाद्यांनी या विश्रामगृहाची जाळपाेळ ... ...