कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढबघाईस आली असल्याचे लक्षात घेता स्थानिक गावपातळीवरील ग्रामपंचायतींनी पथदिवे व पाणीपुरवठा योजनेचे विद्युतबिल १५व्या ... ...
देसाईगंज शहरात दिवसेंदिवस वाहनांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तसेच जवळपास सर्वच जिल्ह्यांच्या सीमा लागून असल्याने वाहनांच्या वर्दळीची संख्या ... ...
धानोरा येथील संस्कार क्रेडिट को-ऑप. सोसायटीत कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते. कार्यक्रमाला समाजसेवक देवाजी तोफा, ... ...
मागील १५ महिन्यांपासून कोरोना महामारीने ‘सळो की पळो’ करून सोडले, त्यामुळे देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी शासनाला करावी लागली. त्यासाठी सर्वत्र शाळा, कॉन्व्हेंट बंद करण्यात आले. यामुळे स्कूल व्हॅन चालक-मालकावर मोठे संकट ओढवले. अनेका ...
तालुक्यातील बहुतांश भागात अजूनही रोवणीच्या कामास सुरुवात झाली नाही. काही शेतकरी आपल्या शेतालगतच्या नाल्यातील पाणी शेतात ऑइल इंजिनच्या साहाय्याने आणून कशीबशी रोवणी करीत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी पा ...