अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून परिवर्तन करण्याचे आमिष देऊन यूतीने केंद्रात सत्ता मिळविली. मात्र केंद्र शासनाने केलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे ‘बुरे दिन’ आले आहेत. अजित पवार यांच्या रूपाने ...
राज्य शासनाच्यावतीने सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या पट पडताळणी मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. या अतिरिक्त शिक्षकांना जिल्ह्यातील जि.प. शाळेत ...
अतिदुर्गम भागातील भोळ्या-भाबड्या आदिवासींचे अज्ञान आणि मागासलेपणाचा फायदा घेत सशस्त्र क्रांतीतून सत्ता परिवर्तनाची स्वप्ने पाहणाऱ्या नक्षलवाद्यांनी २९ वर्षाच्या कालावधीत ४९३ निरपराध ...
यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातील पावसाने दगा दिला. त्यानंतर उशीरापर्यंत पावसाळ्याला सुरूवात झाली. ८ ते १० दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. मानापूर-रांगी ...
आपल्या मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी १ आॅगस्टपासून बेमूदत संप सुरू केला आहे. यामुळे महसूल प्रशासनाचे काम ठप्प पडले आहे. याचा फटका विशेष करून शेतकरी व विद्यार्थ्यांना बसत आहे. ...
सहकारी संस्थांच्या व्यवहारात पारदर्शकता नसल्याने अनेक संस्था डबघाईस आल्याची अनेक उदाहरणे आहेत. सहकारी संस्थांचा व्यवहार अगदी सुरळीतपणे चालण्यासाठी या संस्थांच्या कारभारात ...
सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत भेंडाळा येथे ग्रा. पं. च्या सभागृहात समाधान शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या शिबिरात नागरिकांना १३७० दाखल्यांचे वितरण करण्यात आले. ...
देसाईगंज नगर पालिकेचे कर्मचारी अशोक माडावार व माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्यात झालेल्या वाद व मारहाण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री ...
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्त वेतन योजनेत बोगस लाभार्थ्याचा भरणा दिवसागणीक वाढत आहे़ या योजनेत वयाचे प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या स्वाक्षरीखाली संपूर्ण नाव, ...
राज्यशासनाने गुटखा व तंबाखुजन्य पदार्थावर बंदी घातली आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस या पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करीत आहे. या कारवाईमुळे धास्तावलेल्या ...