कॉन्व्हेंटकडे जाणारा विद्यार्थ्यांचा प्रवाह रोखून अंगणवाडी केंद्रातील प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीमध्ये खेळणी खरेदी करण्यासाठी ...
अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने अहेरी जिल्हा घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी १ आॅगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी अहेरी शहर व तालुक्यात ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडतर्फे विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत वनहक्क पट्टेधारक अनुसूचित जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील २२ लाभार्थ्यांना शेती अवजारे, बी-बियाणे व खतांचे ...
महसूल कर्मचारी संवर्गाच्या कर्मचाऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे महसूल दिनापासून जिल्हाभरातील कर्मचारी आंदोलनावर गेले आहे. १ आॅगस्टपासून चामोर्शी व आरमोरी येथील तहसील ...
सुरूवातीला तब्बल दीड महिना पावसाने दडी मारली होती. त्यानंतर चार ते पाच दिवस संततधार पाऊस बरसला. या पावसामुळे शेतकरी जोमाने रोवणीच्या कामाला लागला. मात्र पुन्हा पावसाने उसंत ...
स्वयंपाक आटोपल्यानंतर गॅस बंद करून गृहिणी दुसऱ्या खोलीत गेली असता, अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भडका उडाल्याची घटना एटापल्ली तालुका मुख्यालयापासून २ किमी ...
जवळील वांगेपल्ली येथुन महाराष्ट्र व आंध्रप्रदेशला जोडणाऱ्या प्राणहिता नदीवरुन डिझेल मशीनच्या डोंग्याने दररोज प्रवाश्यांची वाहतुक सुरु आहे. मात्र ही वाहतुक करताना कोणत्याच प्रकारची सुरक्षा ...
राज्य शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत दीड लाख रूपयापर्यंत मोफत औषधोपचार करण्याची सोय असली तरी जिल्ह्यात या योजनेंतर्गत नोंदणी असलेले एकच रूग्णालय असल्याने ...
भामरागड ते आलापल्ली या मार्गाची यंदाच्या पावसाळ्यात दूरवस्था झाली आहे. रस्त्याला जागोजागी खड्डे पडले असून रस्ता दुरूस्तीच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. ...
अध्यापन करतांना प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसीत करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी केले. ...