आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लहान- मोठे पुले वाहून गेले आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील गिट्टी उखळली असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ...
आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सोयी- सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ११ नोव्हेंबर २०११ रोजी नवीन शासन निर्णय ...
चामोर्शी मार्गावर गडचिरोली ते वाकडी दरम्यान हवाईपट्टीसाठी जागा निश्चित करण्यात आली होती. या जागेसाठी ३० कोटी रूपये राज्य शासनाला वनविभागाला नक्त मालमत्ता मुल्य (एनपीव्ही रक्कम) द्यावयाचे होते. ...
गट्टा मार्गावरील आलदंडी नदीच्या पुलाचे काम सुरू असतांना बांधकामाला नक्षलवाद्यांनी विरोध केला होता. या विरोधाला झुगारून कर्नाटक राज्याचे रहिवासी असलेले (३६) वर्षीय अभियंता ...
घोट वनपरिक्षेत्रांतर्गत विकासपल्ली उपक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या गरंजी कक्षा क्रमांक ४१५ मध्ये अवैधरीत्या सागवन वृक्षाची तोड करताना वनाधिकाऱ्यांनी एका आरोपीस रंगेहात अटक केल्याची घटना ...
छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत विदर्भात काही जिल्हे हवाई मार्गाने जोडण्याचीही तयारी सुरू आहे. मात्र गडचिरोली या ...
कृषी संजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीत कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १ हजार ४०८ शेतकऱ्यांना कृषी संजीवनी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत आॅगस्ट महिन्यात ...
सर्वच शासकीय कार्यालयांचा खर्च शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून भागविल्या जातो. मात्र शासनाकडून कार्यालयांना वेळेवर अनुदान मिळत नसल्याने सर्वच खर्च उधारवाडी करून भागविल्या जातो. ...
शहरातील मुख्य रस्त्यांच्या बाजूला अतिक्रमण करून शेकडो दुकाने थाटण्यात आली आहेत. अतिक्रमणात असल्यामुळे या दुकानदारांना किराया द्यावा लागत नसल्याची सर्व सामान्य व्यक्तीची समजूत असली ...
सर्वसामान्य नागरिकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या स्थानिक पंचायत समितीच्या कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्यामुळे पावसाळ्यात या इमारतीला गळती लागली आहे. ...