धानोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव माळी यांनी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अलाउद्दीन लालानी यांच्या विरोधात दाखल झालेल्या एका तक्रारीच्या आधारे त्यांना पोलीस ठाण्यात ...
जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असून मागील २० ते २५ दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानपीक करपले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी प्रधानमंत्री जन-धन योजनेचा शुभारंभ दिल्ली येथे केला. त्याचवेळी देशभरात सर्वच राज्यात या योजनेचा शुभारंभ स्थानिकस्तरावर करण्यात आला. ...
मानव विकास मिशनच्या निधीतून २००९ साली पोटेगाव मार्गावर बांधण्यात आलेल्या गोंडवन कलादालनाला मागील पाच वर्षांपासून रंगरंगोटी करण्यात आली नाही. त्याचबरोबर संग्रहालयात ठेवण्यात ...
गेल्या एक ते दीड महिन्यांपासून रजेवर गेलेला वरूण राजा गणेश चतुर्थीपासून जिल्ह्यात पुन्हा रूजू झाला आहे. शुक्रवार व शनिवारी जिल्ह्याच्या विविध भागात पावसाचे आगमन झालेत. त्यामुळे बळीराजाही सुखावला आहे. ...
शहीद कुटुंबियांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र व गडचिरोली पोलीस विभाग कटिबध्द आहे. याचाच एक भाग म्हणून शहीद कुटुंबीयांसाठी जानकी शहीद पोलीस विविध वस्तू व सेवा सहकारी संस्था उभारण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातील खेड्यासह दुर्गम भागात बालमृत्यू, मातामृत्यू कमी करण्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या आशा वर्कर व गटप्रवर्तकांना अत्यल्प मानधन दिले जात आहे. ...