आदिवासी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाने वसतिगृह विस्तारीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमांतर्गत पोटेगाव मार्गावर २ नवीन वसतिगृहांच्या प्रशस्त ...
या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान राहणार आहे. नक्षलवाद्यांचा लोकशाही प्रक्रियेला विरोध असून त्यांनी यावेळी ...
पेट्रोल व डिझेल वाचविण्याबरोबरच संतुलनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी २२ सप्टेंबर हा दिवस कारविरहित दिन म्हणून पाळल्या जाते. या दिनानिमित्त भगवंतराव हिंदी हायस्कूल ...
शहरातील चारही मार्गावरील रस्ता दुभाजकांवर वाहने चढल्याने रस्ता दुभाजकांचे व विद्युत पोलचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मात्र नगर परिषद प्रशासनाने या नुकसानीपोटी केवळ पाच हजार ...
पोषण आहाराबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन राज्य शासनाने स्वतंत्र शालेय पोषण आहार तपासणी समिती स्थापन केली असून या समितीत आहारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, अन्न व औषध ...
शहरातील आठवडी बाजारात चालू वर्षात चोरांनी अनेकांच्या मोबाईल व पाकिटावर हात साफ केला़ बाजारात चोरीच्या घटनात अचानक वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ ...
ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची निगा ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये आघाडी झाली. मात्र ही आघाडी करताना काँग्रेस नेत्यांनी राकाँच्या जिल्हा नेतृत्वाला ...
जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावरील जंगल परिसरातून गारगोट्या गोळा करून तस्करी केली जात असल्याची माहिती आहे. सदर गारगोट्या जयपूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांमध्ये नेल्या जात आहे. ...
१९९५ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ४० उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रंगत आली होती. त्यानंतर १९९९ मध्ये पार ...