काही मार्गावर उत्पन्न मिळत नाही त्याचबरोबर दुर्गम भागातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. हे कारण पुढे करीत गडचिरोली आगार प्रशासनाने अनेक बसफेऱ्या बंद केल्या आहेत. ...
सिरोंचा तालुक्याच्या टोकावर दुर्गम भागात वसलेल्या झिंगानूर येथे अनेक समस्यांची भरमार आहे. झिंगानुरातील विद्युत जनित्रात बिघाड झाल्याने मागील २६ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून नागरिकांना रात्र ...
तंबाखूजन्य पदार्थाच्या अधीन झालेल्या व्यसनाधीन मानसाचे व्यसन लवकर सुटत नाही. व्यसनमुक्तीसाठी मनाची पक्की तयारी पाहिजे. यासाठी जिल्हाभरात प्रबोधन होणे गरजेचे आहे. ...
रविवारपासून सुरू झालेल्या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्व भागात संततधार पाऊस बरसला. गेल्या दोन दिवसांपासून चामोर्शी, कुरखेडा व भामरागड तसेच ...
शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी राज्य शासनाकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय आदर्श दिला जातो. ...
जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये सौरऊर्जेवर आधारित दुहेरी पंप लघू नळ योजना २००८ पासून राबविण्यात येत आहे. मात्र यातील बहुतांश योजनांच्या सौरप्लेटची चोरी झाली आहे. तर काही काही ...
जिल्ह्यात एकूण मंजूर असलेल्या २३ हजार ६२३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदापैकी २१ हजार २१० पदे भरण्यात आली असून सुमारे २ हजार ४१३ पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग अ च्या कर्मचाऱ्यांचे ...
देसाईगंज औद्योगिकदृष्ट्या जिल्ह्यातील महत्वपूर्ण शहर म्हणून ओळखले जाते. मात्र मागील काही दिवसांपासून देसाईगंज शहरात अनेक रोगांच्या साथींनी नागरिकांना पछाडले असून शहरातील ५ पोलीस ...
विदर्भात नद्या, नाले, जंगल मोठ्या प्रमाणात आहे. मात्र राज्य सरकारने विदर्भाच्या सिंचन सुविधेकडे दुर्लक्ष केले, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याचा बाऊ करून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील अनेक खासगी शाळातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ...