अहेरी-महागाव-चंद्रपूर या प्रमुख मार्गावर नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच दुचाकी वाहनांची वर्दळ असते. याच मार्गाने नागरिक दुर्गम गावाकडे जातात. मात्र याच मार्गावर राज्य परिवहन ...
गडचिरोली जिल्ह्यातील ८९ टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे सुक्ष्म सिंचन, माजी मालगुजारी तलाव, शिरपूर व कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे, पंपाचे ऊर्जितीकरण व सौरउर्जेवरील ...
२००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा गटातटाच्या राजकारणात शीतयुध्द सुरू झाले आहे. पक्षाच्या दारूण पराभवानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांना पक्षातून बडतर्फ करावे, ...
गडचिरोली जिल्ह्यात शेती सिंचनाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही. निसर्गाच्या भरवशावर शेतकऱ्यांना शेती करावी लागत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ या चक्रात शेतकरी अडकला आहे. ...
रेती घाटाची मुदत संपूनही नद्यांमधून मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने रेतीचा उपसा केला जात आहे. मात्र याकडे खनिकर्म व महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी शासनाला कोट्यवधी रूपयांचा चुना लागत आहे. ...
कृषी विभागाच्या विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत ३० हजार आदिवासी कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्याबाबत एचडीपीई पाईप, ताडपत्री, धान्यकोठी, विद्युत पंपसंच व विद्युत जोडणीची योजना २०११-१२ पासून ...
जिल्हा वनाने नटलेला असून जिल्ह्यात ७८ टक्के जंगल आहे़ १९८० च्या वन कायद्यामुळे जिल्ह्यात एकही सिंचन प्रकल्प निर्माण होऊ शकला नाही़ त्यामुळे पाच मोठ्या प्रकल्पांसह १६ मध्यम लघू प् ...
जिल्ह्यात मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून धानोरा व एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक रूग्ण आढळून आले. याबाबतची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे आरोग्य संचालक ...