नवी दिल्ली-संरक्षण मंत्रालयाने भारत-चीन सीमेवर असलेल्या चार धोरणात्मक ठिकाणांची निवड केली असून येथे पहिल्या टप्प्यात रेल्वे जोडणी केली जाणार असल्याचे सरकारने सांगितले. ...
सिरोंचा तालुक्यात शिक्षकांचे रिक्त पदे, अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. शाळांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या भागात शैक्षणिक विकास माघारलेला आहे. ...
२१ व्या शतकात संगणक क्रांतीमुळे सर्वत्र माहिती क्षणात उपलब्ध असतांना जिल्ह्यात मात्र तापमान नोंदीची कोणतीच अधिकृत सुविधाच उपलब्ध नसल्याने दैनंदिन तापमान नेमके किती आहे. ...
आदिवासी विकास महामंडळामार्फत २८ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या २८ धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजुरी देण्यात आली. मात्र महामंडळामार्फत ...
स्थानिक पंचायत समितींतर्गत तोडसा व कसनसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेला चालकच नसल्याने गेल्या वर्षभरापासून या दोनही केंद्रातील रूग्णवाहिका धुळखात पडल्या आहे. ...
स्थानिक पंचायत समितींतर्गत असलेल्या नागेपल्ली येथे जि.प. च्या पशुसंवर्धन विभागामार्फत श्रेणी क्रमांक १ चा पशुवैद्यकीय दवाखाना सुरू आहे. मात्र या पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेल्या ...
आदिवासी व दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड परिसराला गर्द जंगलाचा वेढा. या घनदाट जंगलात आशेची किरण निर्माण झाली. २३ डिसेंबर १९७३ रोजी येथे पहिल्यांदा ...
अहेरी तालुक्यातील देचलीपेठा वनपरिक्षेत्रातील कोंजेड भागात शनिवारी दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास ३० ते ४० च्या संख्येत असलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी वन कर्मचाऱ्यांना दोन तास ...