मच्छिमार, भोई- ढिवर समाजाच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली जाईल, त्यासाठी समाजाच्या शिष्ट मंडळाला सोबत घेऊन समस्या मार्गी लावू, ...
नक्षल दहशतीच्या छायेत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रोजगारांचा अभाव आहे. परिणामी अनेक युवक बेरोजगार आहेत. रोजगारासाठी युवकांना बाहेर राज्यात स्थलांतर करावे लागत आहे. ...
ब्रिटिशकालीन जिल्ह्याचे ठिकाण म्हणून एकेकाळी नावलौकिक असलेल्या सिरोंचा शहराच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे वाढतच चालले आहेत. ...
एकीकडे महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्याने त्यांच्या तुकड्या बंद पडत आहे. तर दुसरीकडे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या या महाविद्यालयांकडे विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा प्रचंड महापूर आहे ...
प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आकस्मिक भेटीत आरमोरी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांनी गैरहजर असलेल्या तब्बल ७९ विद्यार्थ्यांना पटावर उपस्थित दाखविले. ...
कुपोषणाची समस्या तीव्र असलेल्या राज्यातील २० जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रात एक अतिरिक्त अंगणवाडी सेविका नियुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. ...
आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्पस्तरावरील संनियंत्रण समितीवर आपणच अध्यक्ष आहो, असा हेका काँग्रेसच्या माजी आमदारांनी कायम ठेवला असल्यामुळे प्रकल्प अधिकाऱ्यासमोर ...
अतिदुर्गम व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. अनेकदा २ ते ३ दिवसांपर्यंत तो सुरळीत होत नाही. परिणामी शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. ...
सामाजिक न्याय विभागाची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व राज्य शासनाच्या फ्रीशिपचे अर्ज भरण्याठी असलेली वेबसाईट अद्यावत केलेली नसल्याने लिंक राहत नाही. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत ...
प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे, यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत असले तरी जिल्ह्यातील एकूण २ लाख ४५ हजार ७४५ कुटुंबांपैकी १ लाख ७६ हजार ६६२ कुटुंबांकडे शौचालय नाही. ...