जिल्हा सामान्य रुग्णालयात यापूर्वी अल्सर, अपेंडिस, छाेट्या-माेठ्या गाठी व तत्सम अनेक आजारावरील शस्त्रक्रिया हाेतात. मात्र, कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया २०२१ डिसेंबर महिन्यात पहिल्यांदाच पार पडली. ...
२२ ते २६ नाेव्हेंबरदरम्यान याच हत्तींच्या कळपाने कुरखेडा तालुक्यात धुमाकूळ घातला. त्यानंतर ते देसाईगंज तालुक्यात गेले. देसाईगंज तालुक्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींकडून हाेणाऱ्या नुकसानीपासून कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुस्कारा साेडला हाेता. देस ...
कोविडच्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, गडचिरोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उशिरा कोविड संक्रमण वाढत आहे. त्यामुळे लोक संसर्गाबाबत अनभिज्ञ राहण्याची शक्यता नाकारता येत न ...
बहुतांश शेतकरी अशिक्षित व साधेभाेळे राहतात. याचा गैरफायदा दुकानदारांकडून घेतला जाते. कधी-कधी बाेगस खते, बियाणे, कीटकनाशके विकली जातात तर कधी-कधी अधिक दराने या सर्व वस्तूंची विक्री हाेते. या बाबींवर नियंत्रण राहावे, यासाठी कृषी विभागामार्फत वेळाेवेळी ...
धान खरेदीचा कालावधी खरीप पणन हंगामासाठी १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत तसेच रब्बी / उन्हाळी हंगाम १ मे ते ३० जून २०२२ असा राहणार आहे. धान विक्रीकरिता शेतकऱ्यांनी त्यांच्या केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. वनहक्क धारणाधिकार असलेल्या ...
जिल्ह्यातील ९ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबर राेजी मतदान हाेणार आहे. १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे हाेते. १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आता एकूण ५५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ...
नैसर्गिकरीत्या जंगल उभे होण्यासाठी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. ते जंगल वनविकास महामंडळाकडून ४-८ दिवसांत नष्ट केले जाते. व त्या ठिकाणी सागवानाची झाडे लावून त्यांची झालेली हानी भरून काढण्याचा तोकडा प्रयत्न केला आहे. ...
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या मार्गालगत कार्यालयाची संरक्षण भिंत नव्याने बांधण्यात येणार आहे. शिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने या दाेन्ही मार्गांलगत नाली बांधून रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने येथील अतिक्रमण काढण्यासाठ ...
नागरिकाचा सर्वांत पहिला संबंध आपल्या ग्रामपंचायतीशी येतो. अनेक याेजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच महत्त्वाचे दाखले काढण्यासाठी ग्रामपंचायतींच्या दाखल्यांची गरज पडते. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून वेळाेवेळी दाखले मागितले जातात. मागणी केल्याबराेबर दाखले मिळावे ...