ज्या ठिकाणी जंगलाची घनता जास्त आहे, त्या ठिकाणचे झुडुपी झाडे तोडून मानवीकृत मिश्र रोपवन तयार करण्याच्या उपक्रमामुळे जंगलाचे संवर्धन होणे आवश्यक होते. ...
महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात मार्र्कं डादेव, चपराळा, कालेश्वर, भटाळा, शिरपूर व व्यंकटापूर येथे यात्रा भरते. यात्रेच्या निमित्ताने हजारो शिवभक्त या स्थळांना भेटी देतात. ...